milind ekbote
कोरेगाव भीमा दंगल : एल्गार परिषदेशी संबंधित आरोपींविरुद्ध आरोपपत्र दाखल
टीम महाराष्ट्र देशा- पुणे शहर पोलिसांकडून एल्गार परिषदेशी संबंधित आरोपींविरुद्ध दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. सहा जूनला अटक झालेल्या पाच जणांविरुद्ध आणि पाच फरार ...
एल्गार परिषदेचे आयोजकच कोरेगाव भीमा हिंसाचारास जबाबदार : पुणे पोलीस
पुणे – एल्गार परिषदेत झालेल्या चिथावणीखोर भाषणांमुळे कोरेगाव भीमा हिंसाचार उफाळून आला, असा ठपका पुणे पोलिसांनी ठेवला आहे. या हिंसाचारासाठी एल्गार परिषदेचे आयोजक जबाबदार ...
कोरेगाव-भीमा हिंसाचार : कोणत्याही संघटनेला जबाबदार ठरवण्याच्या परिस्थितीत नाही, पवारांची कोलांटी उडी
पुणे : राज्यभरात खळबळ माजविणाऱ्या कोरेगाव भीमा हिंसाचाराच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार चौकशी आयोगासमोर जे प्रतिज्ञापत्र सादर केले आहे त्यामुळे अनेकांच्या भुवया ...
संभाजी महाराजांचा वादग्रस्त उल्लेख,‘सर्व शिक्षा अभियाना’चे पुस्तक वादाच्या भोवऱ्यात
टीम महाराष्ट्र देशा- सर्व शिक्षा अभियानातील ‘समर्थ श्री रामदास स्वामी’या पुस्तकात संभाजी महाराजांविषयी वादग्रस्त उल्लेख केल्याचा आरोप करण्यात आला आहे. ‘संभाजी राजा हा दारुच्या ...
सांगली : शिवप्रतिष्ठानची ‘दुर्गामाता दौड’ सुरु
सांगली : नवरात्र उत्सवानिमित्त काढण्यात येणाऱ्या सांगलीतील ‘दुर्गामाता दौड’ला आजपासून उत्साहात सुरुवात झाली. यंदा दौडमध्ये शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले. नवरात्र उत्सवानिमित्त नऊ दिवस शहरातील ...
माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटलांवर महिला पत्रकाराने केला लैंगिक गैरवर्तनाचा आरोप
टीम महाराष्ट्र देशा- अभिनेत्री तनुश्री दत्ताने अभिनेते नाना पाटेकर यांच्यावर लैंगिक गैरवर्तनाचे आरोप करून खळबळ उडवून दिली असताना आता आणखी एक असेच आणखी एक ...
गौतम नवलखांच्या सुटकेला राज्य सरकारचे सुप्रीम कोर्टात आव्हान
टीम महाराष्ट्र देशा- कोरेगाव- भीमा हिंसाचाराप्रकरणी कारवाई झालेले मानवाधिकार कार्यकर्ते गौतम नवलखा यांचा ट्रान्झिट रिमांड रद्द करण्याच्या दिल्ली हायकोर्टाच्या निर्णयाला महाराष्ट्र सरकारने सुप्रीम कोर्टात ...
बाबासाहेब हे नक्षलवादाला पाठिंबा देणारे नव्हते,आठवलेंचा प्रकाश आंबेडकरांना टोला
टीम महाराष्ट्र देशा- डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे एकच होऊन गेले. त्यांच्या प्रमाणे दुसरे कुणी होणे नाही. बाबासाहेब हे माओवाद व नक्षलवादाला पाठिंबा देणारे नक्कीच ...
मूर्खांचं एकमेव ठिकाण म्हणजे काँग्रेस होय : अमित शहा
टीम महाराष्ट्र देशा- कोरेगाव-भीमा हिंसेप्रकरणी पाच जणांची करण्यात आलेली अटक योग्य असल्याचं सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केल्यानंतर भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी काँग्रेस अध्यक्ष घणाघाती ...
पंतप्रधानांच्या हत्येचा कट रचणारे गजाआड जातील – मुख्यमंत्री
मुंबई- नक्षलवादी संघटनांशी संबंध असल्यावरून कारवाई केलेले कवी वरवरा राव, सुधा भारद्वाज, अरुण परेरा, वर्नन गोन्साल्विस आणि गौतम नवलखा यांच्या अटकेत हस्तक्षेप करण्यास सर्वोच्च ...