सिनेमा
‘आसामही भारताचाच भाग आहे’, राघवच्या वक्तव्यावर क्रिकेटपटूने व्यक्त केला संताप
मुंबई : टेलिव्हिजन रिअॅलिटी शो ‘डान्स दिवाने ३’ चा होस्ट राघव जुयाल याने सोशल मीडियाचे लक्ष वेधून घेतले आहे. शोमध्ये, जुयाल आसाममधील एका लहान ...
माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांना धोनी-विराट आणि रोहित कडून मिळाले खास गिफ्ट
दुबई : 2021 च्या टी-20 विश्वचषक स्पर्धेतील टीम इंडियाचा प्रवास संपल्यानंतर रवी शास्त्री आणि विराट कोहलीची अनेक वर्षांपासूनची जुगलबंदीही संपुष्टात आली. मुख्य प्रशिक्षक या ...
कोहली आता T20 नंतर एकदिवसीय क्रिकेटचे कर्णधारपद सोडणार; शास्त्रींनी दिले संकेत
नवी दिल्ली : ICC T20 विश्वचषक स्पर्धेतून बाहेर पडल्यानंतर भारतीय क्रिकेट संघ आता या फॉर्मेटमध्ये नव्याने तयारीला सुरुवात करेल. रोहित शर्माच्या रूपाने संघाला नवा ...
भारतावर दणदणीत विजय मिळवूनही पाकिस्तानने ड्रेसिंग रूममध्ये केले नाही सेलीब्रेशन; कारण वाचून वाटेल अभिमान
दुबई : आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर भारताविरुद्ध विश्वचषक कधीही न जिंकण्याचा लज्जास्पद विक्रम पाकिस्तानने मोडला. गोलंदाजांची उत्कृष्ट कामगिरी आणि बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान यांच्या ...
‘उपांत्य फेरी गाठणे निश्चित, पण टीम इंडिया जेतेपद जिंकणार नाही’, ब्रायन लाराने व्यक्त केला अंदाज
दुबई : टी 20 विश्वचषक 2021 च्या पहिल्या सामन्यात टीम इंडियाला आज रात्री पाकिस्तानविरुद्धच्या मोहिमेची सुरुवात करायची आहे. विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील टीम इंडिया जेतेपदाचा ...
भारत-पाकिस्तान सामना भारतात आयोजित करणे खूप कठीण : सौरव गांगुली
नवी दिल्ली : सौरव गांगुली- भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) अध्यक्ष सौरव गांगुली यांनी म्हटले आहे की, भारतात भारत-पाक सामना आयोजित करणे खूप कठीण ...
भारत-पाकिस्तान सामना भारतात आयोजित करणे खूप कठीण : सौरव गांगुली
नवी दिल्ली : सौरव गांगुली- भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) अध्यक्ष सौरव गांगुली यांनी म्हटले आहे की, भारतात भारत-पाक सामना आयोजित करणे खूप कठीण ...
भारतविरुद्ध पाकिस्तान मॅचवर कोटींचा सट्टा, BCCI आणि ICC चं खेळाडूंवर विशेष लक्ष
नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील ICC T20 विश्वचषक 2021 चा बहुचर्चित सामना रविवार 24 ऑक्टोबर रोजी होणार आहे. या सामन्याची सर्वजण आतुरतेने ...
भारत-पाकिस्तान सामन्यात कोण ठरेल विजेता; सेहवागने केली भविष्यवाणी
नवी दिल्ली : यंदाच्या टी -20 विश्वचषकात सर्वांच्या नजरा भारत आणि पाकिस्तान यांच्यात 24 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या मोठ्या सामन्याकडे आहेत. विश्वचषकाच्या इतिहासात भारतीय संघाला ...
भारत-पाकिस्तान सामन्यात कोण ठरेल विजेता; सेहवागने केली भविष्यवाणी
नवी दिल्ली : यंदाच्या टी -20 विश्वचषकात सर्वांच्या नजरा भारत आणि पाकिस्तान यांच्यात 24 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या मोठ्या सामन्याकडे आहेत. विश्वचषकाच्या इतिहासात भारतीय संघाला ...