संजय राऊत
शिवसेनेची वृत्ती गांढुळासारखी आहे – अजित पवार
कोल्हापूर: शिवसेनेची वृत्ती गांढुळासारखी आहे. या लोकांना खड्यासारखं बाजूला करायला हवं. राष्ट्रवादीचे नेते व माजी उप-मुख्यमंत्री अजित पवार यांनी हल्लाबोल आंदोलना दरम्यान शिवसेनेवर हल्लाबोल ...
इंधन दरवाढीचे ‘हलाहल’ पचविणे एवढेच सामान्य माणसाच्या हाती आहे का?- शिवसेना
टीम महाराष्ट्र देशा- इंधनदरवाढीवरुन भाजपा सरकारवर शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामना संपादकीयमधून निशाणा साधला आहे.”धरलं तर चावतं आणि सोडलं तर पळतं,या कोंडीत सरकार सापडले आहे. ...
भाजप-सेना केवळ सत्तेसाठी आणि पैसे खाण्यासाठी एकत्र; धनंजय मुंडेंचा हल्लाबोल
मुरुगड: भाजप-सेना केवळ सत्तेसाठी आणि पैसे खाण्यासाठी एकत्र आहेत. हे आता जनतेला कळून चुकले आहे. यांना धडा शिकवल्याखेरीज जनता राहणार नाही. असे बोलत धनंजय ...
हिंदू एकत्र आले नाही तर देशाची फाळणी होईल- साक्षी महाराज
जबलपूर: भाजपा खासदार साक्षी महाराज म्हणाले, हिंदू एकत्र आले नाही तर देशाची फाळणी होईल तसेच श्चिम बंगालमधील परिस्थिती चिंताजनक असून जिथे जिथे हिंदू कमी ...
कर्नाटकात शिवसेना विधानसभेच्या ५० ते ५५ जागा लढवणार
मुंबई: कर्नाटकात शिवसेना ५० ते ५५ जागा लढवणार आहे. शिवसेनेने आगामी निवडणुका स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला होता. सेनेने फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरात लोकसभा ...
आम्ही केलेल्या कामांचे श्रेय लाटण्याची वाईट सवय भाजपच्या लोकप्रतिनिधींना लागली आहे: किर्तीकर
टीम महाराष्ट्र देशा- आम्ही केलेल्या कामांचे श्रेय लाटण्याची वाईट सवय भाजपच्या लोकप्रतिनिधींना लागली आहे, अशी टीका शिवसेनेचे वायव्य मुंबईचे खासदार गजानन कीर्तिकर यांनी केली ...
पुरोगामित्व वाचवा यासाठी भाजप वगळता सर्वपक्षीय एकत्र येणार- आमदार जितेंद्र आव्हाड
मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आगामी काळात कोल्हापूर, अकोला आणि मुंबईच्या ऑगस्ट क्रांती मैदानात आंदोलन सुरु करणार असल्याचे स्पष्ट केले. हे आंदोलन१ ...
युवा सेनेचा दणका! झाकीर नाईकची सन्मानीय माजी विद्यार्थ्यांच्या यादीतून हकालपट्टी
मुंबई: मुंबई विद्यापीठात युवा सेनेने अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांना धूळ चारत सिनेटच्या १० पैकी १० जागा जिंकल्या. त्यानंतर लगेच ...
शिवसेना खासदार संजय राऊत यांच्याविरोधात बेळगावात गुन्हा दाखल
बेळगाव: शिवसेना खासदार संजय राऊत यांच्याविरोधात निवडणूक आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन भाषिकांमध्ये तेढ निर्माण केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला ...
अण्णा हजारे दिल्लीत गेले कशासाठी व दिल्लीत जाऊन त्यांनी मिळवले काय?
टीम महाराष्ट्र देशा- ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी लोकपालच्या मागणीसाठी आणि शेतकऱ्यांचे प्रश्न मांडत दिल्लीतील रामलीला मैदानावर उपोषण आंदोलन सुरु केले होते. मात्र सरकारने आश्वासन ...