शिवसेना

राज ठाकरेंनी नाशिकचा जो विकास केला, तो मुख्यमंत्र्यांनी दत्तक घेऊनही केला नाही

अहमदनगर: “राज ठाकरेंनी नाशिकचा जो विकास केला, तो मुख्यमंत्र्यांनी दत्तक घेऊनही केला नाही. आमची कामं बंद पाडली. मुख्यमंत्री राज्याचा प्रमुख असताना एखादं शहर दत्तक ...

शिवसेना खासदार संजय राऊत यांच्याविरोधात बेळगावात गुन्हा दाखल

बेळगाव: शिवसेना खासदार संजय राऊत यांच्याविरोधात निवडणूक आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन भाषिकांमध्ये तेढ निर्माण केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला ...

अण्णा हजारे दिल्लीत गेले कशासाठी व दिल्लीत जाऊन त्यांनी मिळवले काय?

टीम महाराष्ट्र देशा- ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी लोकपालच्या मागणीसाठी आणि शेतकऱ्यांचे प्रश्न मांडत दिल्लीतील रामलीला मैदानावर उपोषण आंदोलन सुरु केले होते. मात्र सरकारने आश्वासन ...

महाराष्ट्र देशा इम्पॅक्ट: भैय्याजी जोशी घेणार भाजपमधील असंतुष्ट बहूजनांची भेट

औरंगाबाद /अभय निकाळजे(वरिष्ठ पत्रकार ):  भाजपमधील असंतुष्ट आणि विशेषतः मुंडे-महाजन गटातील कार्यकर्ते अस्वस्थ आहेत. ते बंडाच्या तयारीत असल्याचे वृत्त महाराष्ट्र देशाने प्रसिद्ध केले होते. ...

राज्याचे विधिमंडळ कि प्राणिसंग्रहालय ? सभागृहाला काही पावित्र्य आहे की नाही

टीम महाराष्ट्र देशा: राज्याचे विधिमंडळ हे प्राणिसंग्रहालय आहे का ? असा प्रश्न उपस्थित करत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुन्हा एकदा सरकारला फटकारले आहे. ...

हल्लाबोलने झटकणार का बार्शी तालुक्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेसची मरगळ ?

महाराष्ट्र देशा ऑनलाईन: नाकर्त्या भाजप सरकारवर हल्लाबोल म्हणत राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात जोरदार अशा हल्लाबोल यात्रेच आयोजन करण्यात आल होत. आगामी ...

भाजप सरकार राबवत असलेल्या योजना मनसेनेच्या ब्लू प्रिंटमधील

सोलापूर: भाजप सरकार राबवत असलेल्या योजना मनसेने निवडणूक काळात जाहीर केलेल्या ब्लू प्रिंटमधील आहेत़. असा आरोप मनसेचे ज्येष्ठ नेते बाळा नांदगावकर यांनी केला आहे. ...

बेळगावचा विषय लोकशाहीने सुटला नाही तर आम्ही ठोकशाहीने सोडवू- संजय राऊत

टीम महाराष्ट्र देशा: बेळगावचा प्रश्न लोकशाहीने सुटत नसेल तर ठोकशाहीने सोडवू, असे शिवसेनेचे नेते आणि राज्यसभेतील खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट केले. ते बेळगावमध्ये ...

बेळगावचा विषय लोकशाहीने सुटला नाही तर आम्ही ठोकशाहीने सोडवू- संजय राऊत

टीम महाराष्ट्र देशा: बेळगावचा प्रश्न लोकशाहीने सुटत नसेल तर ठोकशाहीने सोडवू, असे शिवसेनेचे नेते आणि राज्यसभेतील खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट केले. ते बेळगावमध्ये ...

शिवसेनेने सरकारला फटकारले; ‘थापा मारून वेळ काढायचा तंत्र नव्या सरकारला चांगलेच जमते’

मुंबई: बोलायचे आणि विसरून जायचे. थापा मारून वेळ काढायचा हे तंत्र नव्या सरकारला चांगलेच जमते. अशा शब्दात आजच्या सामनातून शिवसेनेने सरकारला फटकारले. ७२,००० नोकऱ्या ...

📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!