महाराष्ट्र
ज्येष्ठ शास्त्रज्ञ पद्मश्री डॉ. रोहिणी गोडबोले यांचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून अभिनंदन
मुंबई : महाराष्ट्रकन्येच्या कामगिरीने देशाची मान उंचावली पदार्थविज्ञान क्षेत्रातील मूलभूत संशोधन तसेच समाजात विज्ञानवादी दृष्टीकोन वाढीसाठी दिलेल्या योगदानाबद्दल ज्येष्ठ शास्त्रज्ञ ‘पद्मश्री’ डॉ. रोहिणी गोडबोले ...
डॅशिंग अधिकारी तुकाराम मुंढेंची पुन्हा बदली, आता ‘या’ पदाचा कार्यभार सांभाळणार
मुंबई : आयएएस ऑफिसर तुकाराम मुंढे आणि बदली हे समीकरण सर्वश्रुत झाले आहे. तुकाराम मुंढे हे शिस्तप्रिय अधिकारी म्हणून ओळखले जातात. त्यांच्या कडक स्वभावामुळे ...
‘महाराष्ट्राला अपेक्षेपेक्षा कोरोना लसीचे कमी डोस मिळाले’
मुंबई : राज्यात कोरोना लसीकरणाची तयारी जय्यत सुरु आहे. आज सीरम इन्स्टिट्यूटकडून राज्यासाठी लसीचे ९ लाख ६३ हजार डोस प्राप्त झाले आहेत. केंद्र शासनाच्या ...
‘महाराष्ट्राला अपेक्षेपेक्षा कोरोना लसीचे कमी डोस मिळाले’
मुंबई : राज्यात कोरोना लसीकरणाची तयारी जय्यत सुरु आहे. आज सीरम इन्स्टिट्यूटकडून राज्यासाठी लसीचे ९ लाख ६३ हजार डोस प्राप्त झाले आहेत. केंद्र शासनाच्या ...
‘चव्हाणांची दिल्ली वारी आरक्षणासाठी नाही, तर सातव यांना प्रदेशाध्यक्ष पदावरून दूर ठेवण्यासाठी’
मुंबई : काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात हे प्रदेशाध्यक्षपद सोडण्यावर ठाम आहेत. यामुळे राज्यातील राजकीय हालचालींना वेग आला आहे. प्रदेशाध्यक्षपदाच्या शर्यतीत ...
काँग्रेस नेत्यांची दिल्लीत पवारांसोबत खलबतं; प्रदेशाध्यक्ष बदलाच्या हालचाली वाढल्या !
नवी दिल्ली : २०१४ नंतर काँग्रेसला राष्ट्रीय पातळीसह राज्यपातळीवर देखील उतरली कळा लागल्याचं दिसून आलं होतं. २०१९ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये देखील भाजपने एकहाती बहुमत ...
राज्यात हायअलर्ट घोषित करण्याची गरज – राजेश टोपे
जालना : देशासह राज्यात कोरोनापाठोपाठ ‘बर्ड फ्लू’चा शिरकाव झाल्याने आता अधिक चिंता वाढली आहे. महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पक्षांचा बर्ड फ्लू मुळे मृत्यू ...
राज्यात हायअलर्ट घोषित करण्याची गरज – राजेश टोपे
जालना : देशासह राज्यात कोरोनापाठोपाठ ‘बर्ड फ्लू’चा शिरकाव झाल्याने आता अधिक चिंता वाढली आहे. महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पक्षांचा बर्ड फ्लू मुळे मृत्यू ...
बर्ड फ्लूसंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी बोलावली तातडीची बैठक
मुंबई : देशासह राज्यात कोरोनापाठोपाठ ‘बर्ड फ्लू’चा शिरकाव झाल्याने आता अधिक चिंता वाढली आहे. महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पक्षांचा बर्ड फ्लू मुळे मृत्यू ...
बर्ड फ्लूसंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी बोलावली तातडीची बैठक
मुंबई : देशासह राज्यात कोरोनापाठोपाठ ‘बर्ड फ्लू’चा शिरकाव झाल्याने आता अधिक चिंता वाढली आहे. महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पक्षांचा बर्ड फ्लू मुळे मृत्यू ...