महाराष्ट्र लोकसेवा आयोग

‘मुंबईच्या प्रत्येक वॉर्डात एक केंब्रिज बोर्ड शाळा उघडण्याची कल्पना हास्यास्पद’

मुंबई – कोरोनामुळे दोन वर्षांपासून राज्यातील शाळा बंद आहेत. त्यातच महापालिकेच्या शाळेतील गळतीचे प्रमाणही वाढतच आहे. यावरच राज्याचे पर्यावरण मंत्री तथा मुंबईचे पालकमंत्री आदित्य ...

महाविकास आघाडीचा दलितविरोधी चेहरा बार्टीचे अनुदान बंद केल्यामुळे उघड झाला; राजकुमार बडोले यांची टीका

मुंबई – शिवसेना – काँग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाविकास आघाडी सरकारने अनुसूचित जातींच्या सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक उन्नतीसाठी काम करणाऱ्या बार्टी या संस्थेचे अनुदान ...

महाविकास आघाडीचा दलितविरोधी चेहरा बार्टीचे अनुदान बंद केल्यामुळे उघड झाला; राजकुमार बडोले यांची टीका

मुंबई – शिवसेना – काँग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाविकास आघाडी सरकारने अनुसूचित जातींच्या सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक उन्नतीसाठी काम करणाऱ्या बार्टी या संस्थेचे अनुदान ...

महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा; दोन शिक्षकांचा झाला राष्ट्रीय शिक्षक पुरस्काराने गौरव

नवी दिल्ली : गडचिरोली जिल्ह्यातील शिक्षक खुर्शिद शेख आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील शिक्षक उमेश रघुनाथ खोसे यांना उल्लेखनीय योगदानासाठी  राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते दूरदृष्य ...

महाराष्ट्रात शाळा सुरु करण्यावरून संभ्रम कायम; युपीसह अनेक राज्यातील शाळा झाल्या सुरु

लखनौ – महाराष्ट्रातील शाळा सुरु होणार की नाही याबाबत सत्ताधारी पक्षांमध्ये संभ्रम असल्याचे दिसून येत असताना दुसरीकडे देशातील अनेक राज्यांमध्ये आता हळूहळू शाळा सुरु ...

एमपीएससीची तयारी; औरंगाबादेत ‘या’ महाविद्यालयात होणार परिक्षा!

औरंगाबाद : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने येत्या शनिवारी (दि.४) आणि रविवारी (दि.५) विविध पदांसाठी परीक्षा घेण्यात येणार आहे. अशी माहिती एमपीएससी परीक्षा विभागाच्या वतीने ...

‘राज्य सरकार अफगाणी विद्यार्थ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार’ ; उदय सामंतांचे आश्वासन

पुणे : अफगाणिस्तान देशातील जे विद्यार्थी महाराष्ट्रात शिकायला आहेत त्यांच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर राज्यसरकार आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार असल्याचे आश्वासन उच्च व तंत्र शिक्षण ...

‘शाळा कधी सुरु करायच्या या संदर्भात सरकार, टास्क फोर्स आणि मंत्री यामध्ये कुठलाही समन्वय नाही’

ठाणे – कोविडमुळे सर्वात जास्त परिणाम शिक्षणावर झाला असला तरी कोरोनानेच आपल्याला तंत्रज्ञानाच्या अधिक जवळ नेलं. सर्वचजण इंटरनेट वापरू लागल्याने वेगवेगळ्या क्षेत्रात तंत्रज्ञानाचा वापर ...

यूपीएससी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी बार्टीमार्फत उभारण्यात येणार पंचतारांकित अभ्यास केंद्र

मुंबई   – राज्य सरकारच्या सामाजिक न्याय विभागाला मागासवर्गातील आर्थिक दुर्बल घटकांच्या विविध योजनांसाठी दरवर्षी हजारो कोटी रुपयांचा निधी प्राप्त होत असतो या निधीचा विनियोग ...

यूपीएससी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी बार्टीमार्फत उभारण्यात येणार पंचतारांकित अभ्यास केंद्र

मुंबई   – राज्य सरकारच्या सामाजिक न्याय विभागाला मागासवर्गातील आर्थिक दुर्बल घटकांच्या विविध योजनांसाठी दरवर्षी हजारो कोटी रुपयांचा निधी प्राप्त होत असतो या निधीचा विनियोग ...

📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!