भिडे गुरुजी
मुंबईत संविधान बचाव रॅलीला परवानगी नाकारली
मुंबई : शेतकरी नेते आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांच्या संकल्पनेतून येत्या २६ जानेवारी रोजी मुंबईत संविधान बचाव रॅली काढण्याच्या निर्णयाला मुंबई ...
मागास जातींचे अस्तित्व धोक्यात ; प्रकाश आंबेडकर
मुंबई: मुंबई मराठी पत्रकार संघाच्या वतीने आयोजित वार्तालापात भारिप नेते प्रकाश आंबेडकर यांनी सरकारला फटकारले. मागास जातींचे अस्तित्व धोक्यात असून सध्याच्या सरकारची ओबीसी गणणेचा ...
‘अटलबिहारी वाजपेयी’ विश्वासार्ह राजकीय नेतृत्वातील शेवटचा दुवा ; प्रकाश आंबेडकर
मुंबई: विश्वासार्ह राजकीय नेतृत्वातील शेवटचा दुवा अटलबिहारी वाजपेयी होते. पक्षाच्या विरोधात मत मांडण्याची त्यांची ताकद होती. आजच्या राजकारणात तसे नेतृत्व दिसत नाही. असे मत ...
काँग्रेस हा सध्या भाजपला पर्याय होऊ शकत नाही ; प्रकाश आंबेडकर
मुंबई: कोरेगाव भीमा येथे १ जानेवारी हिंसाचार उसळला. या हिंसाचाराचे पडसाद राज्यभरात उमटले. भारिपने ३ जानेवारी रोजी महाराष्ट्र बंदची हाक दिली. या महाराष्ट्र बंदमागे ...
शनिवार वाड्यावरील खासगी कार्यक्रम बंदी निर्णयाला महापौरांची स्थगिती
पुणे: शनिवार वाड्यावर होणाऱ्या कार्यक्रमांमुळे परिसरात होणारी वाहतूक कोंडी आणि ऐतिहासिक वास्तूच्या संरक्षणाच कारण देत या पुढे खासगी कार्यक्रमांना बंदी घालण्याचा निर्णय पुणे महापालिका ...
दलिताला प्रत्येक पाच एकर जमीन द्या! ; जिग्नेश मेवानी
हैदराबाद : काही दिवसांपासून चर्चेत असलेले गुजरातमधील आमदार आणि दलित नेते जिग्नेश मेवानी यांनी प्रत्येक दलिताला पाच एकर जमीन देण्याची मागणी केली आहे. काल ...
मैदान मारल पवारांच्या पैलवानानं, चर्चा मात्र संभाजी भिडे गुरुजींची!
सांगली : कोरेगाव भीमा हिंसाचारानंतर संपूर्ण राज्यभर चर्चेत असलेले संभाजी भिडे गुरुजी चांगलेच चर्चेत आले. तसेच धार्मिक राजकारणाला वेगळ वळण लागल होत. आत पुन्हा ...
रामदास आठवलेंच्या नेतृत्वात सामाजिक सलोखा रॅलीचे आयोजन
मुंबई: भिमा कोरेगाव येथे आंबेडकरी जनतेवर झालेल्या हल्ल्यानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात सामाजिक सौहार्द अधिक भक्कम करण्यासाठी रिपब्लिकन पक्षातर्फे राज्यभर सामाजिक सलोखा रॅली ...
‘संविधान’ बचाव रॅलीला भाजपची ‘तिरंगा’ रॅली देणार उत्तर: रावसाहेब दानवे
मुंबई : कोरेगाव भीमा येथे झालेली दंगल एक मोठ षडयंत्र होत असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. सरकारचा विकास पाहून भाजप आणि सरकारला ...
कोरेगाव भीमा प्रकरण षडयंत्र! सतर्क राहा! ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई : कोरेगाव भीमा येथे १ जानेवारीला झालेली दंगल हे एक मोठ हे मोठं षडयंत्र होतं. येणाऱ्या काळात अशाच प्रकारची जातीयवादी परिस्थिती निर्माण केली ...