अमित देशमुख
मंत्रिमंडळात दिसणार वरळी ते परळी महा’घराणेशाही’ आघाडी…
टीम महाराष्ट्र देशा: “राजा हा राजाच्या पोटी नव्हे तर मतपेटीतून जन्माला यावा”असं भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी म्हटलंय.पण आज राज्यात वरळी पासून ...
अमित देशमुखांच्या वक्तव्याने विखेंच्या घरवापसीबाबत संभ्रम
टीम महाराष्ट्र देशा : टीम महाराष्ट्र देशा : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर पुत्रप्रेमापोटी वेगळी राजकीय वाट धरणारे राज्याचे माजी विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील ...
अमित देशमुखांच्या वक्तव्याने विखेंच्या घरवापसीबाबत संभ्रम
टीम महाराष्ट्र देशा : टीम महाराष्ट्र देशा : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर पुत्रप्रेमापोटी वेगळी राजकीय वाट धरणारे राज्याचे माजी विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील ...
विलास सहकारी कारखान्याच्या संचालक मंडळावर वैशाली देशमुख यांच्यासह अमित देशमुख यांची बिनविरोध निवड
लातूर : जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीनंतर बदललेल्या राजकीय समीकरणाचा पहिला फायदा निवळी (ता. लातूर) येथील विलास सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळ निवडणुकीत कॉंग्रेसला झाला. कॉंग्रेस ...
विलास सहकारी कारखान्याच्या संचालक मंडळावर वैशाली देशमुख यांच्यासह अमित देशमुख यांची बिनविरोध निवड
लातूर : जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीनंतर बदललेल्या राजकीय समीकरणाचा पहिला फायदा निवळी (ता. लातूर) येथील विलास सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळ निवडणुकीत कॉंग्रेसला झाला. कॉंग्रेस ...
प्रकाशनगर मधील कचरा सोशल मीडियावर चमकल्याने आमदार अमित देशमुखांना आली जाग
लातूर : सोशल मीडियावर कधी कोण चमकेल सांगता येत नाही. प्रकाशनगर भागातील कचऱ्याचे छायाचित्र या भागातील नागरिकांनी सोशल मीडियावर टाकले. बघता बघता त्यावर नेटकऱ्यांच्या ...
‘या’ उमेदवारांना आलेला प्रचारासाठीचा खर्च पाहून मतदार सुद्धा बुचकळ्यात पडतील
लातूर : विधानसभा निवडणुकीत 28 लाख रुपये खर्चाची मर्यादा असताना बहुतांश उमेदवारांनी हात राखून खर्च केल्याचे पुढे आले आहे. जाहीर प्रचारासाठी औसा मतदारसंघातून निवडणूक ...
उजनीचे पाणी लातूरला द्या, देशमुख बंधूंचे राज्यपालांना निवेदन
टीम महाराष्ट्र देशा – कॉंग्रेस आघाडीच्या नेत्यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली. यावेळी राज्यावर आलेल्या ओल्या दुष्काळाच्या संकटावर राज्यपालांनीच लक्ष घालावे अशी मागणी ...
शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई द्या – अमित देशमुख
लातूर : अवेळी आलेल्या अतिरिक्त पावसामुळे खरिपातील सोयाबीन, ज्वारी, तूर या पिकांचे प्रचंड नुकसान झाले असून, हरभरा, गहू, ज्वारी ही पिकेही वाया गेली आहेत. ...
संकटात सर्वच लोकप्रतिनिधींनी खंबीरपणे बळीराजाच्या पाठीशी उभे राहावे – निलंगेकर
टीम महाराष्ट्र देशा :- अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान होत आहे. बळिराजाच्या हातातोंडाशी आलेला घास नैसर्गिक कोपामुळे दुरावला जात आहे. परंतु सरकार बळीराजाच्या ...