Share

‘रुक! अभी तय नहीं हुआ हैं…, किसके घर जाना हैं’, ईडी कारवाईवर राऊतांचा भाजप सरकारला टोला

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : ईडीने राजकीय पक्षाच्या शाखेप्रमाणे वागू नये. आम्ही कोणालाही घाबरत नाही. हे सरकार आणि आमदार कोणाला शरण जाणार नाही. सुरुवात तुम्ही केली, शेवट आम्ही करणार, अशी प्रतिक्रिया शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ईडीच्या कारवाईविरोधात दिली होती.

सरनाईक हे स्वत: बांधकाम व्यावसायिक आहेत. ते शिवसेनेचे प्रवक्ता असून ते शिवसेनेचे आक्रमक नेते म्हणून ओळखले जातात. केंद्रात भाजपची सत्ता असल्याने भाजप ईडी सारख्या संस्थांचा वापर करुन भाजपविरोधात बोलणाऱ्या नेत्यांचे तोंड गप्प करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप शिवसेनेकडून केला जातोय.

यावरच संजय राऊत यांनी ट्विट करून भाजपला टोला लगावला आहे. सरनाईक यांच्या संदर्भात ईडीने केलेली कारवाई ही राजकीय आकसापोटी केल्याचा आरोप शिवसेना नेत्यांनी केला आहे. यांवरच संजय राऊत यांनी ट्विट करत सिबीआय आणि ईडी असे दोन चित्र दाखवत  लिहिले आहे कि, ‘रुक! अभी तय नहीं हुआ हैं, किसके घर जाना हैं ‘असा टोला संजय राऊतांनी केंद्र सरकारला लगावला आहे.

महत्वाच्या बातम्या 

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!