Share

‘जास्त डोक लाऊ नकोस’ गब्बरने केली आफ्रिदीची बोलती बंद !

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा : काश्मीर प्रकरणावर पाकिस्तानी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीने केलेल्या वक्तव्याचा भारताच्या खेळाडूंकडून जोरदार समाचार घेतला जात आहे. यात आता भारताचा धडाकेबाज सलामीवीर गब्बर अर्थात शिखर धवन याने तर शहीद आफ्रिदीची बोलतीच बंद केली आहे. धवन ट्विट करत आफ्रिदीला चपराक लगावली आहे.

भारताला सल्ले देण्याऐवजी आधी स्वतःच्या देशाची हालत सुधार. तुझे विचार तुझ्यापाशीच ठेव आणि जास्त डोकं चालवतं जाऊ नकोस अशा आशायाचं ट्वीट करत शिखर धवनने आफ्रिदीची बोलती बंद केली आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!