🕒 1 min read
टीम महाराष्ट्र देशा : काश्मीर प्रकरणावर पाकिस्तानी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीने केलेल्या वक्तव्याचा भारताच्या खेळाडूंकडून जोरदार समाचार घेतला जात आहे. यात आता भारताचा धडाकेबाज सलामीवीर गब्बर अर्थात शिखर धवन याने तर शहीद आफ्रिदीची बोलतीच बंद केली आहे. धवन ट्विट करत आफ्रिदीला चपराक लगावली आहे.
Pehle khudke desh ki haalat sudharo. Apni soch apne paas rakho. Apne desh ka joh hum kar rahe hai woh acha hi hai aur aage jo karna hai woh humein ache se pata hai. Zyaada dimaag mat lagao @SAfridiOfficial
— Shikhar Dhawan (@SDhawan25) April 5, 2018
भारताला सल्ले देण्याऐवजी आधी स्वतःच्या देशाची हालत सुधार. तुझे विचार तुझ्यापाशीच ठेव आणि जास्त डोकं चालवतं जाऊ नकोस अशा आशायाचं ट्वीट करत शिखर धवनने आफ्रिदीची बोलती बंद केली आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
