Share

नांदेडच्या हझुर साहिबमध्ये अडकलेल्या ३००० यात्रेकरूंसाठी पंजाब सरकारची महाराष्ट्र सरकारला विनंती

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा – देशभरात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉक डाऊन करण्यात आलं आहे. यामुळे देशाच्या वेगवेगळ्या भागात अनेक लोक आपल्या घरापासून दूर अडकून पडले आहेत. यात धार्मिक देव दर्शनासाठी गेल्याची संख्याही मोठी आहे.

महाराष्ट्रातील नांदेड येथील हजूर साहिब येथे पंजाबमधील जवळपास ३००० भाविक अडकून पडले आहेत. या भाविकांना आपापल्या घरी पोहचवण्यासाठी प्रयत्न केली जावेत अशी मागणी त्यांच्या नातेवायिकांकडून होत आहे. आता पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी याबाबात खुलासा केला आहे कि,

सर्व औपचारिकता महाराष्ट्र सरकारसोबत यापूर्वीच पूर्ण केल्या आहेत.  हजूर साहिबमध्ये अडकलेल्या लोकांसाठी. मुख्यमंत्री अमरिंदर सिंह नेतृत्व करत असलेल्या पंजाब सरकार  लवकरच त्यांना परत आणणार असून त्यांच्या वाहतुकीसाठी पैसे देण्याचेही निश्चित करण्यात आले आहे.

https://twitter.com/CMOPb/status/1253330223396872196

कोरोनाच्या पार्श्वभूमीवरील लॉकडाऊनमुळे अडकलेल्या पंजाबच्या नांदेडमधील ३००० हून अधिक यात्रेकरूंना सुरक्षित मार्गे जाता यावे मिळावा अशी विनंती पंजाब सरकारने महाराष्ट्र सरकारकडे केली आहे. माहिती व जनसंपर्क विभाग, पंजाब.

हेही पहा –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!