Share

राजकारणात नाते आणि नैतिकता यांना स्थान नाही; नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना टोला

Published On: 

मुंबई: मुंबईतील मनसेच्या सहा नगरसेवकांना शिवसेनेने फोडल्यानंतर राज आणि उध्दव ठाकरे यांच्यातला संघर्ष तीव्र झाला आहे. या दोघांमधला वाद म्हणजे घरगुती मामला असून त्यावर आपण भाष्य करणार नाही, मात्र राजकारणात नाते आणि नैतिकता यांना आता स्थान राहिलेले नाही, असा टोला नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला आहे.

दरम्यान, नारायण राणे यांच्या भाजप प्रवेशाला शिवसेनेने आडकाठी लावल्यानंतर नारायण राणे आणि शिवसेनेतील संघर्ष टोकाला गेला होता.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!