Share

काँग्रेसच्या अंतर्गत वादाचा आघाडीला फटका बसला : नवाब मलिक

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : ‘काँग्रेसच्या अंतर्गत वादाचा राष्ट्रवादी व काँग्रेस आघाडीला फटका बसला आहे.’ असा आरोप राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला आहे.

लोकसभा निवडणुकीचा निकाल सुरू आहे. दरम्यान, महायुती ४४ तर कॉंग्रेस- राष्ट्रवादी आघाडी ३ जागांवर आघाडीवर तर वंचित बहुजन आघाडी १ जागेवर आघाडीवर आहे. याचदरम्यान कॉंग्रेस – राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये आरोप प्रत्यारोप सुरु झाले आहेत.

राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी कॉंग्रेसच्या अंतर्गत वादावरून टीका केली आहे. महायुतीच्या आघाडीवर असलेल्या जागांचा निकाल पाहता काँग्रेसच्या अंतर्गत वादाचा राष्ट्रवादी व काँग्रेस आघाडीला फटका बसला आहे.’ असा गंभीर आरोप नवाब मलिक यांनी केला आहे.
राज्यात तर राज्यात भजपा २४, शिवसेना २०, कॉंग्रेस ० तर राष्ट्रवादी ४ आणि वंचित १ जागांवर आघाडीवर आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!