Share

जननी शिशु योजनेच्या विरोधात राष्ट्रवादी महिलांचा हल्लाबोल

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा – राज्य सरकारने सुरु केलेल्या जननी शीशु योजनेच्या अंतर्गत सुरू असलेल्या अनागोंदी कारभारच्या विरोधात आज पुण्यात जिल्हाधिकारी कार्यालयावर राष्ट्रवादी महिला पार्टिच्या वतीने हल्लाबोल आंदोलन करण्यात आले.

माता मृत्यु व बाल मृत्यु रोखण्यासाठी राज्य शासनाने सुरु केलेल्या जननी शिशु योजनेचा गेल्या तीन वर्षात एकाही महिलेला याचा फायदा झाला नाही. त्याचबरोबर राज्यात एकूण 16 शासकीय महाविद्यालय आहेत यामधे दरवर्षी दीड लाख महिलांची प्रसूति होत असते तरी देखील यातील एकही महिलेला याचा फायदा झालांच नाही व कायमच माता मृत्यु व बाल मृत्युचे प्रमाण वाढतच आहे या योजनेमुळे राज्यात सन 2016 17 मधे एकूण1359 माता मृत्यु झाले आहे त्यामुळे या योजनेत गौड़बंगाल होत असल्याचा आरोप राष्ट्रवादी नेत्या रुपाली चाकणकर यांनी केला आहे

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!