Share

जाणून घ्या कसे ठरवले जातात जिल्ह्यांचे रेड – ऑरेंज – ग्रीन झोन

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा – राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉक डाऊन सुरु आहे. देशात पहिला लॉक डाऊन १४ एप्रिल रोजी संपला तर दुसरा लॉक ३ मे पर्यंत वाढवण्यात आला आहे. परतू महाराष्ट्र सरकारने राज्यातील ग्रीन झोनमध्ये काहीअंशी सुट दिली असून ठराविक व्यवसायांना सशर्त परवानगी दिली आहे.

राज्य सरकार जिल्हा हा कोणत्या झोनमध्ये येतो याबाबत निर्णय कसा घेतं या बद्दल सामान्य नागरिक प्रश्न होते आता याब्बद्ल्ची माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. त्यांनी ट्वीटरवर सांगितले,

‘राज्यात ज्या जिल्ह्यात १५ हून अधिक रुग्ण आहेत तो जिल्हा रोड झोन तर १४ दिवसांमध्ये नव्याने एकही रुग्ण वाढला नाही अशा जिल्ह्याला ऑरेंज झोन आणि २८ दिवस नव्याने एकही रुग्ण आढळून आला नाही तो ग्रीन झोन म्हणून जाहीर करण्यात आला आहे.’

दरम्यान आज पासून राज्य सरकारने शेती, अत्यावश्यक सेवा तसेच काही ठराविक भागातील उद्योगांना सशर्त परवानगी दिली आहे.

हेही पहा –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!