Share

सावखेड्यातील शाळेभोवती तळे साचल्याने मुलांवर सुटी घेण्याची पाळी

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद : सांगसांग भोलानाथ पाऊस पडेल का..! शाळेभोवती तळे साचून सुटी मिळेल का..? या गाण्यातील कल्पनेप्रमाणे शाळेभोवती तळे साचल्याने मुलांना सोमवारी सुटी घेण्याची वेळ येथील विद्यार्थ्यांवर आली. शेंदुरवाडयानजीक सावखेड्यातील नेहरू विद्यालयाची ही अवस्था झाली आहे. शाळेतील तळयामुळे शाळेशेजारचे नागदेवतेचे मंदिरही पाण्याखाली गेले आहे. पावसाच्या पाण्याची योग्य विल्हेवाट लावण्याची रचना शाळा व्यवस्थापनाने केली असती तर आज हेच पाणी साचून शाळेभोवती या पावसाच्या पाण्याचे डबके साचले नसते, असे मत काही पालकांनी व्यक्त केले आहे.शाळेतून जाणारे पाणी कर्मचा-यांनी दुस-या मार्गाने काढून दिल्याने शाळेच्या परिसरातील काही घरात आणि शेतात पाणी शिरले आणि यांच्या रागालाही शाळा व्यवस्थापना तोंड दयावे लागले.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!