Share

सरकार तुपाशी, शेतकरी उपाशी ; बीड जिल्ह्यात 86 शेतकऱ्यांनी संपविले जीवन

Published On: 

🕒 1 min read

सरकार तुपाशी, शेतकरी उपाशी ; बीड जिल्ह्यात 86 शेतकऱ्यांनी संपविले जीवन

दुष्काळी जिल्हा म्हणून ओळख असणाऱ्या बीड जिल्ह्यात मागील तीन वर्षांमध्ये समाधानकारक पाऊस झाला. मात्र तरी देखील शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे सत्र थांबलेलं नाही. गत चार महिन्यात 86 शेतकऱ्यांनी आपलं जीवन संपविले आहे. तर मागील वर्षी 210 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. यावर महाराष्ट्र देशाचा हा स्पेशल रीपोर्ट

महत्वाच्या बातम्या : 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!