Share

देशाच्या अर्थव्यवस्थेचा होणार वेगाने विस्तार

Published On: 

नवी दिल्ली:  येत्या फेब्रुवारी महिन्यात अर्थसंकल्प सादर करण्यात येणार आहे. त्या आधी यंदाचा अर्थसंकल्प कसा असेल? म्हणून उद्योजकांमध्ये चर्चा रंगली आहे. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटले होते.

‘या वर्षीचा अर्थसंकल्प सर्वाना खुश करणारा नसेल’ त्यामुळे सामन्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. गेल्या काही वर्षांत देशाच्या अर्थव्यवस्थेचा वेगाने विस्तार होत असून २५ वर्षात भारतीय अर्थव्यवस्था जगात तिसऱ्या क्रमांकावर पोहोचणार आहे. असे अरुण जेटली यांनी स्पष्ट केले. भारताप्रमाणे आसियानमधील देशांचा वेगाने विस्तार होत आहे.  पाश्चात्य  देशांचा विकास अपेक्षेप्रमाणे होत नसताना आसियानमधील राष्ट्रांचा विकास चांगला होत आहे. सध्या आंतरराष्ट्रीय पातळीवर काही प्रमाणात मंदी असून आसियान देशांचा विकास ४.५ ते ५ टक्क्यांनी वाढत आहे. असेही ते म्हणाले.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!