Share

…अन्यथा आम्हालाही शेतकऱ्यांसोबत रुमनं हातात घ्याव लागेल-धनंजय मुंडे

Published On: 

टीम महारष्ट्र देशा: “आज कुठलाही शेतकरी वीज बिल भरू शकत नाही. त्यामागे वसुलीचा तगादा लावू नका अन्यथा आम्हालाही शेतक-यासोबत रुमनं हातात घ्यावे लागेल. त्यामुळे ही सक्ती मागे घ्या पंधरा वर्षाच्या नवसाने सत्ता जन्माला आली. मात्र नवसानं मुल झालं अन मुके घेऊन मेलं अशी भाजप-सेनेची अवस्था होईल”. असा घणाघाती टोला विधानपरिषद विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांनी सरकारला लगावला आहे.

शेतकऱ्यांनी वीजबिल भरण्यासाठी सध्या सरकारची मोहीम सुरु आहे. पण सध्या शेतकरी वीजबिल भरण्याच्या अवस्थेत नसल्याच धनंजय मुंडेंनी सांगितलय दरम्यान नागपूर मध्ये झालेल्या हल्लाबोल मोर्चात शरद पवार यांनी सुद्धा शेतकऱ्यांना वीजबिल न भरण्याच अवाहन केल होत.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!