Share

मराठा समाजाच्या मागण्यावर मुख्यमंत्र्यांचे लेखी निवेदन आले;वाचा काय आहे निवेदन

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : मुंबईमध्ये निघालेल्या विराट मराठा क्रांती मोर्चानंतर राज्य सरकारने नमते घेत मराठा समाजाच्या काही मागण्या मान्य केल्या आहेत. मात्र ह्या मागण्या मान्य करत असताना सरकारने कोणतेही लेखी आश्वासन दिले नसल्याने पुन्हा एकदा ‘शेतकरी संपा’ची पुनरावृत्ती होते कि काय अशी शंका व्यक्त केली जात होती. मात्र आज आमदार नितेश राणे यांनी आपल्या ट्विटर वरून मुख्यमंत्र्यांचे लेखी निवेदन पोस्ट केले आहे.

 

cm nivedncm nivedn 1

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!