Share

मध्य रेल्वे मदतीला सरसावली; 10 दिवसांत 28 हजार मालगाड्या, 550 रेल्वे गाड्यांतून माल रवाना

Published On: 

सोलापूर : मध्य रेल्वेच्या मुंबई, सोलापूर, भुसावळ, नागपूर आणि पुणे विभागातून प्रामुख्याने जीवनावश्यक वस्तू पाठविण्यात आल्या आहेत. कोरोनामुळे सध्या रस्त्यावरील वाहतूक बंद असल्याने रेल्वेवरील जबाबदारी वाढली आहे. त्या मुळे या वस्तूंची रेल्वेकडून सध्या 24 तास वाहतूक सुरु आहे.

देशात रस्त्यांवरून होणारी वाहतूक बंद असल्यामुळे मध्य रेल्वेने राज्यातील पाच विभागांतील स्थानकांवरून तब्बल 28 हजार मालगाड्या आणि 550 रेल्वेगाड्यांद्वारे जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक गेल्या 10 दिवसांत केली आहे.

मध्य रेल्वेच्या मुंबई, सोलापूर, भुसावळ, नागपूर आणि पुणे विभागातून प्रामुख्याने जीवनावश्यक वस्तू पाठविण्यात आल्या आहेत. कोरोनामुळे सध्या रस्त्यावरील वाहतूक बंद असल्याने रेल्वेवरील जबाबदारी वाढली आहे. त्या मुळे या वस्तूंची रेल्वेकडून सध्या 24 तास वाहतूक सुरु आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!