Travel
हिंजवडीचे पर्यायी रस्ते एप्रिल पर्यंत करा
पुणे : बाणेर ते हिंजवडी फेज तीन – रस्त्यावरील पुलाचे काम एका महिन्यात संपवून हा मार्ग व चांदे-नांदे रस्ता ही सर्व कामे येत्या एप्रिल ...
मेट्रोच्या कामांना गती देण्यासाठी मंत्रालयात पालकमंत्र्यांची विशेष बैठक
पुणे : मेट्रोच्या कामांना अधिक गती देण्यासाठी मंत्रालयात आज पालकमंत्री गिरीश बापट यांच्या अध्यक्षतेखाली विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत शिवाजी नगर ...
ओखी चक्रीवादळ : मुंबईकरांसाठी रेल्वेची आपत्कालीन यंत्रणा सज्ज
मुंबई : ‘ओखी’ चक्रीवादळाचा संभाव्य धोका लक्षात घेता मध्य रेल्वेने अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी स्वतंत्र रेल्वेची व्यवस्था केली आहे. तसेच प्रशासनाने वाहनांची व्यवस्थादेखील केली आहे. संकटकाळी ...
वरळी सी लिंक वाहतुकीसाठी खुला, अफवांवर विश्वास ठेऊ नये !
मुंबई : ओखी चक्रवादळामुळे वरळी सी लिंक मार्ग वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आल्याची चर्चा रंगत असतांनाच हा मार्ग वाहतुकीसाठी खुला असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. ...
रविवारी पुणे लोणावळा लोकलच्या दोन फे-या रद्द
पुणे- पुणे ते लोणावळा दरम्यान रविवार (दि. 3 डिसेंबर) रोजी तांत्रिक कामे करण्यात येणार आहेत. या कामांसाठी तीन तासांचा ब्लॉक घेण्यात आला आहे. त्यामुळे ...
इंद्रायणी एक्सप्रेसच्या इंजिनमध्ये बिघाड
डोंबिवली : मध्य रेल्वे मार्गावरील वांगणी स्थानकादरम्यान इंद्रायणी एक्सप्रेसचे ब्रेकफेलमुळे झाल्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. या बिघाडामुळे बदलापूर ते कर्जत डाऊन मार्ग ...
श्रीलंकेच्या खेळाडूंना आवडले नागपुरी झिंगे
नागपूर- विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या जामठा मैदानावर 24 नोव्हेंबर पासून सुरू होणा-या दुस-या कसोटी सामन्यासाठी नागपुरात आलेल्या श्रीलंकेच्या टीमने नागपुरातील एकाहॉटेलमध्ये झिंग्यांवर चांगलाच ताव मारला. ...
आठवड्याभरात रेल्वे अपघातात ६६ जणांचा मृत्यू
मुंबई : मुंबईमध्ये रेल्वे अपघातात गेल्या १५ नोव्हेंबरपासून आतापर्यंत ६६ जणांचा मृत्यू झाला. तर ६७ जण जखमी झाले आहेत. मध्य, हार्बर आणि पश्चिम रेल्वे ...
नगर-बीड-परळी रेल्वे प्रकल्प येत्या २ वर्षात पूर्ण होईल: पंकजा मुंडे
टीम महाराष्ट्र देशा: बहुप्रतीक्षित त्याचबरोबर बहुचर्चित असलेला नगर-बीड-परळी रेल्वे प्रकल्पाला आज राज्य सरकारकडून तब्बल ७७.२० करोड रुपयाचा निधी मंजूर करण्यात आला असल्याची माहिती ग्रामविकासमंत्री ...
समृद्धी महामार्गाविरोधात शेतकऱ्यांमध्ये एकजूट महत्वाची – राज ठाकरे
नाशिक : समृद्धी महामार्गासाठी शेतक-यांमध्ये एकजूट असेल तरच हा प्रश्न मार्गी लावला जाऊ शकतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी एकत्र येण्याची आवश्यकता असल्याचे मत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ...