Travel
आज पंतप्रधानांच्या निवासस्थानी केंद्रीय मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक
नवी दिल्ली : कोरोनाने जगभरात हाहाकार माजवला आहे. भारतात सुद्धा ३ मे पर्यंत लॉकडाऊन वाढवण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. याचवेळी पंतप्रधानांनी ...
महाराष्ट्र लढवय्या आहे हे भाजपाने विसरू नये – अमोल मिटकरी
मुंबई : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. परप्रांतीय मजूरांची जबाबदारी ही राज्य सरकारची आहे. राज्य सरकार काम करण्यात ...
आई तुळजा भवानीच्या नगरीत कर्नाटकातील ‘ एकवीस कन्या ‘ सुरक्षित; वाचा काय आहे प्रकरण
तुळजापूर : कोरोनामुळे झालेल्या लाँकडाऊनच्या पार्श्वभूमीवर लातूर येथील काम बंद पडल्याने पायी चालत तुळजापूरकडे येणाऱ्या “कर्नाटक” राज्यातील एकवीस मुलींना तुळजभवानी मंदिर प्रशासनाने आपुलकीने विचारपुस करुन ...
वांद्रे रेल्वे स्टेशन बाहेर गर्दी, आदित्य ठाकरेंनी फोडलं केंद्र सरकारवर खापर
मुंबई : कोरोना व्हायरसमुळे लावलेला लॉकडाऊन संपल्यावर घरी जायला मिळेल, या आशेने हजारो मजूर सकाळपासून मुंबईतल्या वांद्रे स्टेशनवर जमले होते.त्यामुळे या स्थलांतरितांची तारांबळ उडाली ...
संचारबंदीसाठी दिलेल्या दिशानिर्देशांचं योग्य पालन करुन जीवनावश्यक वाहतूक सुरु ठेवा
दिल्ली : कोविड19चा प्रसार रोखण्यासाठी देशभरात लावलेल्या लॉकडाऊन संदर्भात जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांचं काटेकोरपणे पालन करण्याचे निर्देश केंद्रीय गृहमंत्रालयानं सर्व राज्यसरकारांना दिले आहेत. जीवनावश्यक ...
प्रशासनाच्या आदेशानंतर क्षीरसागर काका-पुतणे होम क्वारंटाइनमध्ये
बीड : राज्यात लॉकडाउन आणि संचारबंदी असतानाही नियमांचा भंग करुन शिवसेनेचे नेते माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर दोन दिवसांपूर्वी मुंबईहून बीड शहरात परतले होते. मुंबईहून ...
चंद्रपूर जिल्ह्यात संचारबंदी अंशतः शिथिल करण्याचा जिल्हा प्रशासनाचा निर्णय
चंद्रपूर : राज्यात, आणखी २३कोरोनाबाधित रूग्ण आढळले असून आता राज्यातल्या कोरोनाबाधितांची संख्या ८९२ झाली आहे. नवीन २३ रूग्णांमध्ये १० रूग्ण मुंबईत आढळले असून पुणे ...
कोरोनामुळे सातारा-अमरावतीकरांच्या समस्या वाढल्या
सातारा : राज्यात, आणखी २३कोरोनाबाधित रूग्ण आढळले असून आता राज्यातल्या कोरोनाबाधितांची संख्या ८९२ झाली आहे. नवीन २३ रूग्णांमध्ये १० रूग्ण मुंबईत आढळले असून पुणे ...
कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्राच्या हद्दी आजपासून सील
मुंबई : देशभरात कोरोना बाधितांची संख्या ४ हजार ४२१ वर पोचली असून कोरोनामुळे मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या ११४ झाली आहे. आरोग्य मंत्रालयानं आज ही माहिती ...
‘जीवनावश्यक वस्तूंच्या सुरळित पुरवठ्यासाठी ट्रक चालक आणि मजुरांना कामाच्या ठिकाणी पोहोचू द्या’
नवी दिल्ली : भारतामध्ये कोरोना व्हायरस दिवसेंदिवस फोफावत चालला आहे. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, भारतात कोरोनाग्रस्तांचा आकडा 4281 वर जाऊन पोहोचला आहे. त्यातील 3851 ...