Politics
उद्या गुलाल कोणाचा त्यावरच ठरणार पक्षांचे भवितव्य
श्याम पाटील,औरंगाबाद प्रतिनिधी:- थेट जनतेतून सरपंच निवड प्रक्रिया मराठवाडयात पहिल्यांदाच हाेणार असल्याने शनिवारी झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये नागरिकांमध्ये उत्कंठा पाहायला मिळाली. आपल्याच अधिकृत पॅनल चा ...
भाजप आणि संघाने गांधी हत्येचं श्रेय लाटण्याचा प्रयत्न करू नये:अशोक शर्मा
टीम महाराष्ट्र देशा: ‘हिंदू महासभेच्या नथुराम गोडसेनेच महात्मा गांधी यांची हत्या केल्याचं साऱ्या जगाला माहीत आहे. असं असताना देखील भाजप आणि राष्ट्रीय स्वंयसेवक संघ ...
माती कपाळाला लावून मोदींनी केली शाळेबद्दल कृतज्ञता व्यक्त
टीम महाराष्ट्र देशा :पंतप्रधान नरेंद्र मोदी पंतप्रधानपदाची सुत्रे हाती घेतल्यानंतर पहिल्यांदाच आज वडनगर या त्यांच्या जन्मगावी गेले.सर्वप्रथम गावात गेल्याबरोबर मोदींनी त्यांच्या शाळेला भेट दिली.ज्या ...
…तर मी हातात बांगड्या भरलेल्या नाहीत शिवेंद्रराजेंचा उदयनराजेंना खुला इशारा
सातारा : आनेवाडी टोलनाक्यावरील वर्चस्वाच्या वादाने साताऱ्यातील खा. उदयनराजे भोसले आणि आ. शिवेंद्रराजे भोसले यांच्यातील संघर्षाने टोक गाठलं आहे. पोलिसांकडून शिवेंद्रराजेंना लक्ष्य केल जात ...
फिरायला गेलेल्या गर्भवती महिलांना उचलून जबरदस्तीने बसवलं वाहनात
वाशिम : काल सोलापूर जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या प्रशासनाने उघड्यावर शौचास गेलेल्या महिलेच्या गळ्यात हार घालून फोटो सेशन करण्याचा प्रताप केला होता आता फिरायला गेलेल्या ...
आता प्रतीक्षा निकालाची…
बीड:- जनतेतून प्रथमच सरपंच पदाची निवडणूक होत आसल्याने मराठवाड्यातील औरंगाबाद, बीड, लातूर व परभणी जिल्ह्यात शांततेत मतदान पार पडले. यावेळी कुठेही अनुचित प्रकार घडला ...
कोंबड्या सांभाळा,कोंबडी चोर आलेत – सुभाष देसाई
टीम महाराष्ट्र देशा :शिवसेनाप्रमुखांनी कोंबडी चोर म्हणून नाव ठेवलेले राणे तुमच्याकडे येत आहेत, तेव्हा भाजपावाल्यांनो आपल्या कोंबडय़ा सांभाळा, अशी जहरी टिका करताना भाजपवाले राणेंना ...
माजी आमदार राजीव राजळे यांचे दुःखद निधन
अहमदनगर : पाथर्डीचे माजी आमदार राजीव राजळे यांचे शनिवारी रात्री साडे अकरा च्या सुमारास निधन झाले. गेल्या दीड महिन्यांपासून त्यांच्यावर मुंबईतील खासगी रुग्णालयात उपचार ...
मस्तवाल सत्ताधाऱ्यांना लोकांनी झुकवल; उद्धव ठाकरे
केंद्र सरकारने जीएसटी दरात केलेल्या कपातीबद्दल अभिनंदन करतानाच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. सरकारमधील लोक जीएसटीतील दराच्या कपातीला जनतेला ...
भाजप सरकार विरोधात राष्ट्रवादीचे ‘जन हाहाकार’ आंदोलन
पुणे : भाजप सरकार एकीकडे विकासाच्या वल्गना करत असताना सामान्य नागरिकांना जीवन जगणेच असह्य झाले आहे. जीवनाशयक वस्तूंच्या प्रचंड दर वाढीमुळे सामान्यांचे कंबरडे मोडले ...