Politics
आईला नाहीतर अफजल गुरूला सलाम करणार का ? व्यंकय्या नायडू
नवी दिल्ली : विश्व हिंदू परिषदेचे माजी अध्यक्ष अशोक सिंघल यांच्या पुस्तक प्रकाशन समारंभात बोलताना उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी वंदे मातरमला विरोध करणारांचा खरपूस ...
अय्यरांना ‘नीच’ राजकारण भोवलं ; कॉंग्रेसचे प्राथमिक सदस्यत्व रद्द
टीम महाराष्ट्र देशा: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर खालच्या भाषेत टीका करणे कॉंग्रेसचे जेष्ठ नेते मणिशंकर अय्यर यांना चांगलच भोवलं आहे. कॉंग्रेसने मणिशंकर अय्यर यांचं ...
महाराष्ट्रातले शिवसेना मंत्री गुजरातमध्ये भाजप उमेदवाराच्या प्रचाराला
टीम महाराष्ट्र देशा: राज्य सरकारमध्ये भाजप – शिवसेना दोघेही सत्तेत सहभागी असताना देखील त्यांच्यातून विस्तव जाताना दिसत नाही. दोन्ही पक्षाचे नेते एकमेकांवर टीका करण्याची ...
विधान परिषद पोटनिवडणुकीत प्रसाद लाड यांची बाजी; काँग्रेस आणि राष्ट्रवादीची मते फुटली
मुंबई: विधान परिषदेच्या आज झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपचे उमेदवार प्रसाद लाड हे विजयी झाले आहेत. प्रसाद लाड यांना 209 मते मिळाली. तर दिलीप माने यांना ...
विधान परिषद पोटनिवडणुकीत प्रसाद लाड यांची बाजी; काँग्रेस आणि राष्ट्रवादीची मते फुटली
मुंबई: विधान परिषदेच्या आज झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपचे उमेदवार प्रसाद लाड हे विजयी झाले आहेत. प्रसाद लाड यांना 209 मते मिळाली. तर दिलीप माने यांना ...
हिवाळी अधिवेशन काळातील आंदोलनावर शिक्षक संघटना ठाम
अहमदनगर: महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या शिष्टमंडळाची विविध शैक्षणिक मागण्याबाबत शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्याशी सकारात्मक चर्चा झाली. मात्र, शिक्षकांच्या प्रलंबित मागण्या पूर्ण होण्यासाठी ...
तुंग पाणीपुरवठा योजनेसाठी चार कोटी रुपये निधीची तरतूद – सदाभाऊ खोत
सांगली: तुंग गावातील पाणीपुरवठा योजनेसाठी चार कोटी, 38 लाख रुपये निधीची तरतूद केली आहे. ही पाणीपुरवठा योजना संपूर्णपणे सौरउर्जेवर करण्यात येणार आहे. त्यामुळे वीजबिलाचा ...
संदीप देशपांडे यांच्यासह मनसेच्या आठ जणांना अखेर जामीन मंजूर
मुंबई : मुंबईतील काँग्रेस कार्यालयाची तोडफोड केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या संदीप देशपांडे यांच्यासह मनसेच्या आठ जणांना अखेर जामीन मंजूर झाला आहे.मात्र एक महिन्याभर दर आठवड्याला ...
संदीप देशपांडे यांच्यासह मनसेच्या आठ जणांना अखेर जामीन मंजूर
मुंबई : मुंबईतील काँग्रेस कार्यालयाची तोडफोड केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या संदीप देशपांडे यांच्यासह मनसेच्या आठ जणांना अखेर जामीन मंजूर झाला आहे.मात्र एक महिन्याभर दर आठवड्याला ...
स्वच्छता अॅपला ठाणेकरांचा ठेंगा
ठाणे : स्वच्छ भारत अभियानासाठी सुरु करण्यात आलेले अॅप फक्त ८ हजार ठाणेकरांनी डाऊनलोड केले आहे. ठाणेकरांकडून अॅपला अत्यल्प प्रतिसाद मिळाला आहे. लोकसंख्येच्या निकषानुसार ...