Politics
पोलिसांच्या सोयीसुविधांकडे सरकारचे लक्ष नाही- जयंत पाटील
नागपूर : नागपुरात सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनासाठी तैनात करण्यात आलेल्या पोलिसांच्या सोयीसुविधांकडे सरकारचे लक्ष नसल्याचा औचित्याचा मुद्दा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री ...
अधिवेशन संपण्यापूर्वी शेतकऱ्याला मदत जाहीर करा- अजित पवार
नागपूर : नागपुरात सुरू असलेले हिवाळी अधिवेशन संपण्यापूर्वी सरकारने राज्यातील शेतकऱ्यांना नुकसानभरपाईची मदत जाहीर करावी अशी मागणी विधीमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी आज, शुक्रवारी ...
अधिवेशन संपण्यापूर्वी शेतकऱ्याला मदत जाहीर करा- अजित पवार
नागपूर : नागपुरात सुरू असलेले हिवाळी अधिवेशन संपण्यापूर्वी सरकारने राज्यातील शेतकऱ्यांना नुकसानभरपाईची मदत जाहीर करावी अशी मागणी विधीमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी आज, शुक्रवारी ...
हायब्रीड न्यूईटी मॉडेलच्या रस्त्यांवर टोल नाही – चंद्रकांत पाटील
नागपूर : राज्यात हायब्रीड न्यूईटी मॉडेलच्या माध्यमातून 10 हजार किलोमीटर लांबीच्या रस्त्यांचे काम सुरु करणार असून त्यावर कुठेही टोल भरावा लागणार नाही, अशी माहिती ...
राजू शेट्टी आणि सदाभाऊ पुन्हा एकत्र पण…
टीम महाराष्ट्र देशा: कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत आणि खासदार राजू शेट्टी यांची मैत्री आणि आंदोलनातील आक्रमकपणा हा जगजाहीर होता. शेतकऱ्यांसाठी केलेल्या आंदोलनात या दोन ...
छत्रपतींच्या अरबी समुद्रातील स्मारकाचे काम मार्गी – चंद्रकांत पाटील
नागपूर: अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाच्या कामासाठी लागणा-या सर्व परवानग्या मिळाल्या आहेत. या कामासाठी तीन निविदा प्राप्त झाल्या असून सर्वात कमी दराच्या निविदाधारकाशी ...
छत्रपतींच्या अरबी समुद्रातील स्मारकाचे काम मार्गी – चंद्रकांत पाटील
नागपूर: अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाच्या कामासाठी लागणा-या सर्व परवानग्या मिळाल्या आहेत. या कामासाठी तीन निविदा प्राप्त झाल्या असून सर्वात कमी दराच्या निविदाधारकाशी ...
जे वडिलांच्या पक्षात जावू शकत नाहीत ते दुसऱ्याला ब्रह्मज्ञान सांगतात ; शिवसेनेचा नितेश राणेंवर हल्ला
टीम महाराष्ट्र देशा: जे स्वतःच्या आमदारकीचा राजीनामा देवून वडिलांच्या पक्षात जावू शकत नाहीत ते दुसऱ्याला ब्रह्मज्ञान सांगत सुटले आहेत. असा टोला शिवसेनेचे सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ ...
भाजप आग लावते तर कॉंग्रेस विझवते : राहुल गांधी
टीम महाराष्ट्र देशा: आम्ही सत्तेत असताना देशाला २१ व्या शतकात घेवून आलो, मात्र सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशाला मध्य युगात घेवून जाण्याच काम ...
…तेव्हा माझे हात थरथरत होते-सोनिया गांधी
नवी दिल्ली: “20 वर्षांपूर्वी काँग्रेस अध्यक्षपदाची धुरा हाती घेताना माझे हात थरथरत होते मी काँग्रेस अध्यक्षपदाची सूत्रं स्वीकारली त्यावेळी आमच्याकडे फक्त 3 राज्य होती, ...