Politics
आदर्शच्या निर्णयामुळे सरकारची पोलखोल झाली- जयंत पाटील
नागपूर- आदर्श घोटाळयामध्ये अशोक चव्हाण यांच्याबाजुने मिळालेल्या निर्णयामुळे भाजपाने निवडणूकीपूर्वी केलेल्या अपप्रचाराची पोलखोल झाली आहे अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी दिली. ...
आदर्शच्या निर्णयामुळे सरकारची पोलखोल झाली- जयंत पाटील
नागपूर- आदर्श घोटाळयामध्ये अशोक चव्हाण यांच्याबाजुने मिळालेल्या निर्णयामुळे भाजपाने निवडणूकीपूर्वी केलेल्या अपप्रचाराची पोलखोल झाली आहे अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी दिली. ...
…अखेर गुजरातमध्ये भाजपचे शतक पूर्ण
टीम महाराष्ट्र देशा: गुजरात विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपने ९९ जागांवर विजय मिळाला. १५१ जागांच स्वप्न घेऊन निघालेले अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींची जोडी कशी ...
आणीबाणीत कारावास भोगलेल्यांना स्वातंत्र्य सैनिकांचा दर्जा देणार- मुख्यमंत्री
नागपूर : आणीबाणीच्या काळात ज्यांनी बंदीवास भोगला आहे त्यांना स्वातंत्र्य सैनिकाचा दर्जा देण्याबाबत नवीन वर्षाच्या पहिल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेण्यात येईल,अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र ...
मोफत वायफायमुळे एसटीला दरवर्षी एक कोटींचा अतिरिक्त महसूल- दिवारकर रावते
नागपूर – राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसमध्ये प्रवाशांना वायफाय सुविधा देण्याचा प्रकल्प कार्यान्वित करण्यात आला आहे. या प्रकल्पावर महामंडळाने कोणत्याही प्रकारचा खर्च केला नसून या ...
दुष्काळ निकषांच्या बदलांसाठी दिल्ली दरबारी प्रयत्न करणार- चंद्रकांत पाटील
नागपूर : केंद्र शासनाने दुष्काळ घोषित करण्याबाबतच्या मार्गदर्शक सूचनांमध्ये बदल केला आहे. त्यात बदल करुन घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांसह दिल्लीला जाऊन प्रयत्न करण्यात येतील. मुक्ताईनगर, बोधवड व ...
आदर्श घोटाळा : अशोक चव्हाणांना उच्च न्यायालयाकडून दिलासा
मुंबई : आदर्श घोटाळ्याप्रकरणी माजी मुख्यमंत्री तथा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांना मुंबई उच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे. आदर्श घोटाळ्याप्रकरणी राज्यपालांनी अशोक चव्हाण ...
मराठा समाजातील मुलांसाठी 10 वस्तीगृहे सुरू करणार- चंद्रकांत पाटील
नागपूर : मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सरकारने जे इतिहासकालीन संदर्भ व सर्वेक्षण अहवाल व संबधित आकडेवारी गोळा केली आहे व ती मागासवर्गीय आयोगासमोर ठेवण्यात ...
महामार्ग समृद्ध करताना शेतक-यांचीही काळजी घेऊ – एकनाथ शिंदे
नागपूर : राज्याच्या आर्थिक विकासासाठी समृद्धी महामार्ग महत्त्वाचा प्रकल्प आहे. हा प्रकल्प करत असताना शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले जाणार नसल्याची ग्वाही सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ ...
… आज ‘तोच’ नवाजुद्दिन साकारणार ‘बाळासाहेब’
टीम महाराष्ट्र देशा- कधीकाळी रामलीलेत मारीच राक्षसाची भूमिका करण्यापासून नावाजुद्दिन सिद्धीकीला रोखणाऱ्या शिवसेनेला त्याच्या कसदार आणि दमदार अभिनयापुढे अखेर झुकावं लागलं असून आता बाळासाहेबांच्या ...