Politics

आपण छत्रपती घराण्याचे वंशज, मराठीतून निवेदन करु द्या ; खा.संभाजी राजे यांचे राज्यसभेतून शांततेचे आवाहन

नवी दिल्ली: भीमा कोरेगाव प्रकरणाचे पडसाद आज राज्यसभेमध्ये देखील पाहायला मिळाले. खासदार संभाजी राजे यांनी मराठीमध्ये निवेदन करत शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. त्याचबरोबर ...

नका करू क्रांती ‘आंतरजातीय’ विवाहाने येईल शांती ; रामदास आठवले

टीम महाराष्ट्र देशा : भीमा कोरेगाव प्रकरणी राजकारण चांगलेच तापले आहे. सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांना लक्ष करत आहेत. या प्रकरणी केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री ...

विद्यार्थ्यांना घाबरणारे सरकार चालवण्यास ‘ना’लायक – कपिल पाटील

मुंबई: मुंबई मधील भाईदास सभागृहातील छात्र भारतीच्या ३५ व्या राज्यस्तरीय संमेलनात गुजरातमधील दलित समाजाचे नेते जिग्नेश मेवाणी आणि ‘जेएनयू’मधील आंदोलनामुळे प्रकाशझोतात आलेला विद्यार्थी संघटनेचा ...

अत्याचार करायला सरकार सांगते का ? ; रामदास आठवले

टीम महाराष्ट्र देशा: भीमा कोरेगाव हिंसाचाराचे पडसाद लोकसभेत उमटत आहेत. रिपाई चे रामदास आठवले यांनी काँग्रेस वर हल्ला बोल चढवला आहे. अत्याचार करायला सरकार ...

प्रकाश आंबेडकर यांनी स्वतःच्या राजकीय जीर्णोद्धारासाठी या दंगलीचा वापर करू नये-शिवसेना

टीम महाराष्ट्र देशा- प्रकाश आंबेडकर यांनी या दंगलीत तेल ओतण्यापेक्षा पाणी ओतावे व स्वतःच्या राजकीय जीर्णोद्धारासाठी या दंगलीचा वापर करू नये असा सल्ला सामनाच्या ...

शरद पवार यांची राज ठाकरे घेणार असलेली मुलाखत पुन्हा अनिश्चित कालावधीसाठी पुढे ढकलण्यात आली

पुणे : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची राज ठाकरे घेणार असलेली बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित मुलाखत पुन्हा एकदा रद्द झाली आहे. त्यामुळे पुणेकरांना अजून काही ...

एल्गार परिषदेचं नक्सली कनेक्शन ?

पुणे – पुण्यातील भीमा-कोरेगावातील दलित संघटनांच्या आंदोलनामागे नक्षलवाद्यांचा हात असल्याचा संशय सुरक्षा यंत्रणांनी व्यक्त केला असल्याची धक्कादायकमाहिती समोर येत आहे. नक्षलवाद्यांनी भीमा-कोरेगावमध्ये सेमिनारचं आयोजन ...

ऊस दरावरून नेवासा तालुक्याचे राजकारण बदलणार !

नेवासा/भागवत दाभाडे: जवळपास दोन महिने होत आले ऊस हंगाम सुरू झाला आहे. सगळीकडे ऊस तोङणीची घाई सुरू आहे. अहमदनगर जिल्हा मध्ये मोठे सहकारी साखर ...

छात्र भारतीच्या कार्यक्रमाला परवानगी नाकारली; पोलिसांकडून कार्यकर्त्यांची धरपकड

मुंबई: मुंबईत विलेपार्लेच्या भाईदास हॉलमध्ये छात्र भारतीच्या वतीने राष्ट्रीय छात्र संमेलन आयोजित केलं होत. या कार्यक्रमाला गुजरातमधील दलित नेता जिग्नेश मेवानी आणि दिल्लीतील जेएनयूचा ...

बाहेरचे लोक येऊन राज्यात दंगल घडवतात; मुख्यमंत्र्यांचे नाव न घेता जिग्नेश मेवाणीवर शरसंधान

टीम महाराष्ट्र देशा : महाराष्ट्रात सध्या बाहेरचे लोक येतात आणि जातीवादाचे मुद्दे काढतात,असा थेट आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जिग्नेश मेवाणी यांचं नाव न घेता ...

📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!