Politics

औरंगाबाद : अटक करण्यात आलेल्या ‘एमआयएम’च्या नगरसेवकांना न्यायालयीन कोठडी

औरंगाबाद  : महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत गोंधळ घालून सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणा-या औरंगाबादमधील एमआयएमच्या दोन नगरसेवकांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. पोलिसांनी त्यांना अटक केल्यानंतर ...

नवीन वाळू लिलाव धोरण लागू – चंद्रकांत पाटील

मुंबई : राज्य शासनाने सुधारित वाळू धोरणास मंजुरी दिली असून नव्या धोरणामुळे राज्यातील अवैध वाळू उत्खननास आळा बसणार आहे. तसेच वाळू लिलावातील 25 टक्के ...

इंग्रजी माध्यमांच्या शाळांना न्याय मिळावा – आ. प्रणिती शिंदे

सोलापूर – महानगरपालिका अथवा कोणत्याही शासकीय शाळांच्या तुलनेने इंग्रजी माध्यमांच्या शाळांनाही न्याय मिळावा, असे मत आमदार प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केले. महाराष्ट्र इंग्लिश मीडियम ...

कोरेगाव भीमाच्या घटनेस मुख्यमंत्रीच जबाबदार – प्रीती मेनन

औरंगाबाद: कोरेगाव भीमाला घडलेल्या घटनेच्या दिवशीच जर मुख्यमंत्र्यांनी दलित बांधवांच्या भावना समजावून घेत दोषींवर कारवाई केली असती तर महाराष्ट्रात पुढील उद्रेक झाला नसता. मात्र ...

चौकशी चांगल्या प्रकारे झाल्यास भीमा कोरेगाव प्रकरणातील अदृश्य हात समोर येतील – राऊत

मुंबई : भीमा कोरेगाव प्रकरणामागे काही अदृश्य हात असल्याचं माझं विधान हा काही हवेतला नाही. मी माझ्या विधानावर ठाम आहे. मी जे म्हणतो आहे ...

तर हिंदूंच्या घरातही हाफिज सईद जन्माला येतील ; प्रकाश आंबेडकर

टीम महाराष्ट्र देशा : भीमा कोरेगावमध्ये मध्ये जी दंगल घळली त्यामागे हिंदुत्ववादी संघटना असल्याचा आरोप भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष नेते प्रकाश आंबेडकर यांनी केला ...

तिहेरी तलाकवर चर्चा होते, पण अॅट्रोसिटीच्या गैरवापरावर नाही हे दुर्दैव : संजय राऊत

मुंबई: ‘या देशात तिहेरी तलाकवर चर्चा होऊ शकते. मात्र अॅट्रोसिटीच्या गैरवापरावर चर्चा होऊ शकत नाही, हे दुर्दैव असल्याचं वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ...

तिहेरी तलाकवर चर्चा होते, पण अॅट्रोसिटीच्या गैरवापरावर नाही हे दुर्दैव : संजय राऊत

मुंबई: ‘या देशात तिहेरी तलाकवर चर्चा होऊ शकते. मात्र अॅट्रोसिटीच्या गैरवापरावर चर्चा होऊ शकत नाही, हे दुर्दैव असल्याचं वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ...

महाराष्ट्र जळत असताना ‘भाजप’चे ‘जी हुजूर’रामदास आठवले दिल्लीच्या थंडीत गारठले – उद्धव ठाकरे

टीम महाराष्ट्र देशा: कोरेगाव भीमा येथे झालेल्या हिंसाचारानंतर आता राज्य सरकार आणि मुख्यमंत्र्यांवर जोरदार टीका केली जात आहे. तर दलितांचे नेते म्हणवले जाणारे केंद्रीय ...

2018-19 अर्थसंकल्‍पासाठी जनतेने सुचना पाठविण्‍याचे अर्थमंत्र्यांचे आवाहन

मुंबई : मार्च 2018 मध्‍ये विधीमंडळात सादर होणा-या राज्‍य शासनाच्‍या सन 2018-19 च्‍या अर्थसंकल्‍पासाठी राज्‍यातील जनतेने, विविध क्षेत्रातील जाणकार तज्ञांनी सुचना पाठविण्‍याचे आवाहन अर्थमंत्री ...

📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!