Share

औरंगाबाद : अटक करण्यात आलेल्या ‘एमआयएम’च्या नगरसेवकांना न्यायालयीन कोठडी

Published On: 

औरंगाबाद  : महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत गोंधळ घालून सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणा-या औरंगाबादमधील एमआयएमच्या दोन नगरसेवकांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. पोलिसांनी त्यांना अटक केल्यानंतर न्यायालयात हजर केले होते. त्या दोघांनी दाखल केलेले जामीन अर्ज न्यायालयाने नामंजूर केले आहे.

महापालिकेच्या १६ ऑक्टोबर २०१७ रोजी सर्वसाधारण सभेत शहरातील पाणी प्रश्नावर चर्चा चालू असताना बायजीपुरा वॉर्ड क्रमांक ६० चे नगरसेवक शेख जफर शेख अख्तर आणि टाऊन हॉल वॉर्ड क्रमांक २० चे नगरसेवक सय्यद मतीन सय्यद रशीद यांनी गोंधळ घातला होता.

महापौरांचा राजदंड पळवून नेण्याचा प्रयत्न करत सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याबाबत या दोन नगरसेवकांना अटक करून गुन्हा दाखल करण्यात आला होता.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!