Maharashtra
आगीत जळालेल्या बैलाला कत्तलखाण्यात न पाठवता त्याने केला मुलाप्रमाणे सांभाळ
सचिन मुर्तडकर(अकोला ) : अकोला जिल्ह्यातील पातुर नानासाहेब येथील रहीवासी असलेले शेतकरी निरंजन इंगळे उर्फ माऊलीकर यांनी शेतकरी वर्गांसाठी आदर्श ठरणारा संकल्प केला आहे. ...
पत्नीची हत्या करून पती स्वत: पोलीस ठाण्यात हजर
कौटुंबिक वादाच्या कारणातून पतीनेच गळा आवळून पत्नीची हत्या केल्याची घटना हडपसरमध्ये घडली आहे. पत्नीची हत्या केल्यानंतर घराला कुलूप लावूण पती स्वत पोलीस ठाण्यात हजर ...
पत्नीची हत्या करून पती स्वत: पोलीस ठाण्यात हजर
कौटुंबिक वादाच्या कारणातून पतीनेच गळा आवळून पत्नीची हत्या केल्याची घटना हडपसरमध्ये घडली आहे. पत्नीची हत्या केल्यानंतर घराला कुलूप लावूण पती स्वत पोलीस ठाण्यात हजर ...
सहा महिने तिहेरी तलाकवर बंदी
तिहेरी तलाक प्रकरणी आज सुप्रिम कोर्टातने महत्वपूर्ण निकाल दिला आहे. तिहेरी तलाक प्रकरणी संसदेत कायदा होईपर्यंत तिहेरी तलाकवर सहा महिने बंदी घालण्याचा निर्णय सुप्रिम ...
पानिपतानंतर मराठे पुन्हा उठले होते; दिवाकर रावते यांचे शेलारांना प्रत्युत्तर
नागपूर : मीरा-भाईंदर महापालिकेच्या निकालानंतर आता भाजप आणि शिवसेनेत पुन्हा एकदा वाकयुद्ध रंगले आहे. पानिपतच्या युद्धानंतर मराठ्यांनी नव्या उमेदीने उभारी घेतली होती. अशीच उभारी ...
सांगलीत २३ ऑगस्टला धान्य दुकानदार, रॉकेल विक्रेत्यांचा मोर्चा
सांगली : अन्नसुरक्षा कायद्यात तरतूद असलेले महाराष्ट्र राज्य अन्न महामंडळ स्थापन करावे, या मागणीसाठी २३ ऑगस्ट रोजी सांगली येथे रास्तधाव धान्य दुकानदार व रॉकेल ...
राजू शेट्टी यांच्याकडून केवळ प्रसिध्दीसाठीच टीका- सदाभाऊ खोत
सांगली : केवळ प्रसिध्दीसाठीच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी आपल्यावर टीकाटिप्पणी करीत आहेत. मात्र त्यांनी स्वतःच्या सभोवतालच्या स्वीय सहाय्यक व बगलबच्च्यांचा कारभार ...
बेकायदा वाळूउपसा विरोधात मोहीम सुरु
औरंगाबाद : नदीकाठच्या वाळू पट्ट़यात मोठ़या प्रमाणावर होणा-या बेकायदा वाळू उपसा विरोधात मोहीम उघडण्यात आली असून वाळूसह 8 वाहने व एक जेसीबी वाळू वाहतूक ...
दोन एसटी चालकांच्या वादात प्रवाशांच्या पर्यटणाचा खेळखंडोबा
औरंगाबाद : एसटी चालकांच्या वादामुळे वातानुकूलित बसचे तिकीट काढूनही अजिंठा लेणीकडे जाणा-या दहा-बारा पर्यटकांना रविवारी साध्या बसमधून प्रवास करावा लागला. अजिंठा लेणी आणि वेरूळ ...
कालच्या पावसात अमळनेरमधील दोघांचा मृत्यू
औरंगाबाद : अमळनेर येथील दिलीप योगिनाथ मिसाळ (२५) हा घरात पावसाचे शिरलेले पाणी विद्युत मोटारपंपने बाहेर काढत होता. त्यावेळी विद्युत प्रवाह मोटारपंपात उतरुन त्यास ...