Share

कालच्या पावसात अमळनेरमधील दोघांचा मृत्यू

Published On: 

औरंगाबाद  : अमळनेर येथील दिलीप योगिनाथ मिसाळ (२५) हा घरात पावसाचे शिरलेले पाणी विद्युत मोटारपंपने बाहेर काढत होता. त्यावेळी विद्युत प्रवाह मोटारपंपात उतरुन त्यास शॉक लागून मृत्यू झाल्याची घटना रविवारी दुपारी अडीचच्या दरम्यान घडली. पैठणमध्ये पावसाच्या पाण्याने साचलेल्या डबक्यात बुडून अडीच वर्षीय पार्थ परमेश्वर भुजबळ या बालकाचा मृत्यू झाला. रविवारी सायंकाळी सहा वाजता ही घटना घडली. पार्थ अंगणात खेळतांना पाण्यात बुडाला पाण्यतच त्याचा मृत्यू झाला. काल सायंकाळ पर्यंत सात जणांचा मृत्यू झाल्याची खबर होती.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!