Maharashtra

मुंबईत भेंडीबाजारमध्ये इमारत कोसळली

मुंबई : मुंबईतील भेंडीबाजारमधील पाकमोडिया स्ट्रीटवर हुसैनवाला बिल्डिंग ही पाच मजली इमारत कोसळल्याची दुर्घटना घडली आहे. मुंबईतील भेंडीबाजार भागात पाकमोडिया स्ट्रीटवर आरसीवाला बिल्डिंग होती,तळमजला ...

पुण्यात स्कूल व्हॅॅन ला आग

पुणे : पुण्यातील वारजे परिसरात एका स्कूल व्हॅॅनला आग लागल्याचा प्रकार घडला . स्थानिक नागरिकांच्या सतर्कतेमुळे सुदैवाने यात कोणतीही जीवित हानी झाली नाही. शानू ...

‘अवयवदाना’च्या माध्यमातून जीवनदान देण्याचे कार्य करावे- झगडे

नाशिक : मृत्यूनंतर जगात आपले अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी गरजू रूग्णांना ‘अवयवदाना’च्या माध्यमातून जीवनदान देण्याचे कार्य करावे, असे प्रतिपादन विभागीय आयुक्त महेश झगडे यांनी केले. ...

देव द्या, देवपण घ्या ; स्तुत्य उपक्रम – मुखेडकर

नाशिक :  गोदावरीचे प्रदूषण थांबविण्यासाठी विद्यार्थी कृती समितीच्या वतीने राबविण्यात येत असलेला देव द्या, देवपण घ्या ! हा  उपक्रम स्तुत्य असून पर्यावरणाच्या रक्षणासाठीर्थी कृती ...

नाशिक जिल्ह्यातील ११ धरणांचा पाणी साठा १०० टक्क्यावर

नाशिक : नाशिक जिल्ह्यात पावसाची संततधार सुरु असून नाशिक जिल्ह्यातील तब्बल ११ धरणे १०० टक्के भरली असून ७ धरणातील पाणी साठा ९० तक्क्याहून अधिक ...

जिल्हा परिषद अध्यक्षा-उपाध्यक्षांनी तात्काळ राजीनामा द्यावा

अहमदनगर :- जिल्हा परिषद अध्यक्षा शालिनी विखे पाटील व उपाध्यक्षा राजश्री घुले यांनी निंबोडी घटनेची नैतिक जबाबदारी स्वीकारून तात्काळ आपल्या पदांचा राजीनामा द्यावा, अशी ...

नगर जिल्ह्याला चांगले झोडपल्यानंतर पावसाने घेतली थोडी विश्रांती

अहमदनगर : नगर जिल्ह्याला सलग 5 दिवस झोडपल्यानंतर बुधवारी सकाळी पावसाने थोडी विश्रांती घेतली आहे. तुफानी पर्जन्यवृष्टीमुळे जिल्ह्यातील 5 तालुक्यांमध्ये पावसाची सरासरी 100 टक्क्यांपेक्षा ...

VIDEO : स्वाभिमानी शेतकरी संघटना सत्तेतून बाहेर

पुणे : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी अखेर सत्तेला लाथ मारण्याचा निर्णय घेतला आहे. पुण्यात झालेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या राज्य कार्यकारणीच्या ...

अखेर राजू शेट्टींचा ‘स्वाभिमान’ जागला ; स्वाभिमानी शेतकरी संघटना सत्तेतून बाहेर

पुणे : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी अखेर सत्तेला लाथ मारण्याचा निर्णय घेतला आहे. पुण्यात झालेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या राज्य कार्यकारणीच्या ...

चाकरमान्यांसाठी नाशिकपर्यंत धावली जनशताब्दी एक्सप्रेस

मनमाड : मनमाड येथून नाशिकला जाण्यासाठी गाडी नसल्याने दररोज नाशिक येथे कामा निमित्त जाणाऱ्या चाकरमान्यानी रेल्वे प्रशासनाला धारेवर धरत गोदावरी एक्सप्रेस सोडण्याची मागणी केली ...

📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!