Maharashtra
उदगीर मध्ये सातव्या दिवशी श्री च्या विसर्जनास सुरवात
लातूर (प्रतिनिधी) : सात दिवसाच्या उत्साहपूर्ण वातावरण नंतर लाडक्या गणरायाचे विसर्जन आज (गुरुवारी) होत आहे. विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात ठीक ठिकाणी जिल्हा पोलिस दलाच्या ...
मुखेड जवळील कार-दुचाकी अपघातात तीन ठार
नांदेड (प्रतिनिधी) : राज्य मार्ग रस्त्यावरील मुखेड शहराच्या महाजन पेट्रोल पंपाजवळ कार आणि मोटार सायकल चा गुरुवारी भीषण अपघात झाला यात चुलता पुतण्यासह तीन ...
मुखेड जवळील कार-दुचाकी अपघातात तीन ठार
नांदेड (प्रतिनिधी) : राज्य मार्ग रस्त्यावरील मुखेड शहराच्या महाजन पेट्रोल पंपाजवळ कार आणि मोटार सायकल चा गुरुवारी भीषण अपघात झाला यात चुलता पुतण्यासह तीन ...
आता जिल्हा परिषद भरती परीक्षा ऑनलाइन
अक्षय पोकळे;- ग्रामीण महाराष्ट्राच्या विकासात अग्रेसर असलेल्या पंचायतराज संस्थांचे मोलाचे योगदान असून या संस्थांना विकासाचे काम करताना विविध क्षेत्रातील मनुष्यबळाची नेहमीच आवश्यकता असते, त्यासाठी ...
गर्भपाताबाबत सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
नवी दिल्ली : कायद्यानुसार गर्भधारणेपासून काही आठवड्यापर्यंतच गर्भपात केला जाऊ शकतो. पण सर्वोच्च न्यायालयाने पुण्यातील एका महिलेला २४ आठवड्याचा गर्भपात करण्याची परवानगी दिली आहे. ...
गर्भपाताबाबत सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
नवी दिल्ली : कायद्यानुसार गर्भधारणेपासून काही आठवड्यापर्यंतच गर्भपात केला जाऊ शकतो. पण सर्वोच्च न्यायालयाने पुण्यातील एका महिलेला २४ आठवड्याचा गर्भपात करण्याची परवानगी दिली आहे. ...
जायकवाडीचा पाणीसाठा 75 टक्क्यांच्या घरात
औरंगाबाद: पाणलोट क्षेत्रातील धरणांमधून गोदावरीत पाणी सोडण्यात येत असल्याने जायकवाडी धरण आता जवळ जवळ 75 टक्के भरत आले आहे. जायकवाडी धरणातूनही पूरनियंत्रणाचा भाग म्हणून ...
तब्बल 7 कोटी गणेशभक्तांनी घेतले दगडूशेठ गणपतीचे ऑनलाईन दर्शन
पुणे- केवळ भारतातच नव्हे जगभरात ख्याती पोहोचलेल्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या दर्शनासाठी देश-विदेशातून लाखो नागरिक पुण्यामध्ये येतात. परंतु आजच्या विज्ञान-तंत्रज्ञानाच्या युगात संकेतस्थळ, फेसबुक, यू-ट्यूब, ...
टीका करण्यापेक्षा अशी स्थिती उद्भवू नये या साठी सूचना करा – उद्धव ठाकरे
मुंबई – अतिवृष्टीमुळे मुंबईत पुन्हा आपत्कालीन स्थिती निर्माण होऊ नये या साठी विधायक सूचना करा , केवळ राजकारण , विरोध म्हणून मुंबई महापालिकेच्या कारभारावर ...
द्रष्टा सुधारक
व्यासपीठ : समाजसुधारक ‘गोपाळ गणेश आगरकर’ हे नाव महाराष्ट्राला परिचित पण तरीही विस्मृतीत गेलेलं. याची कारणं म्हणाल, तर मुख्यत्वे आगरकरांचं अल्पायुष्य आणि समाज सुधारणेमुळे ...