Maharashtra

उदगीर मध्ये सातव्या दिवशी श्री च्या विसर्जनास सुरवात

लातूर (प्रतिनिधी) : सात दिवसाच्या उत्साहपूर्ण वातावरण नंतर लाडक्या गणरायाचे विसर्जन आज (गुरुवारी) होत आहे. विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात ठीक ठिकाणी जिल्हा पोलिस दलाच्या ...

मुखेड जवळील कार-दुचाकी अपघातात तीन ठार

नांदेड (प्रतिनिधी) : राज्य मार्ग रस्त्यावरील मुखेड शहराच्या महाजन पेट्रोल पंपाजवळ कार आणि मोटार सायकल चा गुरुवारी भीषण अपघात झाला यात चुलता पुतण्यासह तीन ...

मुखेड जवळील कार-दुचाकी अपघातात तीन ठार

नांदेड (प्रतिनिधी) : राज्य मार्ग रस्त्यावरील मुखेड शहराच्या महाजन पेट्रोल पंपाजवळ कार आणि मोटार सायकल चा गुरुवारी भीषण अपघात झाला यात चुलता पुतण्यासह तीन ...

आता जिल्हा परिषद भरती परीक्षा ऑनलाइन

अक्षय पोकळे;- ग्रामीण महाराष्ट्राच्या विकासात अग्रेसर असलेल्या पंचायतराज संस्थांचे मोलाचे योगदान असून या संस्थांना विकासाचे काम करताना विविध क्षेत्रातील मनुष्यबळाची नेहमीच आवश्यकता असते, त्यासाठी ...

गर्भपाताबाबत सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

नवी दिल्ली : कायद्यानुसार गर्भधारणेपासून काही आठवड्यापर्यंतच गर्भपात केला जाऊ शकतो. पण सर्वोच्च न्यायालयाने पुण्यातील एका महिलेला २४ आठवड्याचा गर्भपात करण्याची परवानगी दिली आहे. ...

गर्भपाताबाबत सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

नवी दिल्ली : कायद्यानुसार गर्भधारणेपासून काही आठवड्यापर्यंतच गर्भपात केला जाऊ शकतो. पण सर्वोच्च न्यायालयाने पुण्यातील एका महिलेला २४ आठवड्याचा गर्भपात करण्याची परवानगी दिली आहे. ...

जायकवाडीचा पाणीसाठा 75 टक्क्यांच्या घरात

औरंगाबाद:  पाणलोट क्षेत्रातील धरणांमधून गोदावरीत पाणी सोडण्यात येत असल्याने जायकवाडी धरण आता जवळ जवळ 75 टक्के भरत आले आहे. जायकवाडी धरणातूनही पूरनियंत्रणाचा भाग म्हणून ...

तब्बल 7 कोटी गणेशभक्तांनी घेतले दगडूशेठ गणपतीचे ऑनलाईन दर्शन

पुणे-  केवळ भारतातच नव्हे जगभरात ख्याती पोहोचलेल्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या दर्शनासाठी देश-विदेशातून लाखो नागरिक पुण्यामध्ये येतात. परंतु आजच्या विज्ञान-तंत्रज्ञानाच्या युगात संकेतस्थळ, फेसबुक, यू-ट्यूब, ...

टीका करण्यापेक्षा अशी स्थिती उद्भवू नये या साठी सूचना करा – उद्धव ठाकरे

मुंबई – अतिवृष्टीमुळे मुंबईत पुन्हा आपत्कालीन स्थिती निर्माण होऊ नये या साठी विधायक सूचना करा , केवळ राजकारण , विरोध म्हणून मुंबई महापालिकेच्या कारभारावर ...

 द्रष्टा सुधारक

व्यासपीठ : समाजसुधारक ‘गोपाळ गणेश आगरकर’ हे नाव महाराष्ट्राला परिचित पण तरीही विस्मृतीत गेलेलं. याची कारणं म्हणाल, तर मुख्यत्वे आगरकरांचं अल्पायुष्य आणि समाज सुधारणेमुळे ...

📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!