Maharashtra
सातव्या विश्व मराठी साहित्य संमेलनाध्यक्षपदी डॉ. तात्याराव लहाने
पुणे : इंडोनेशियातील बाली येथे १० सप्टेंबर रोजी होणा-या सातव्या मराठी साहित्य संमेलनाच्या संमेलनाध्यक्षपदी पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने यांची निवड करण्यात आली असल्याची माहिती ...
मुक्त विद्यापीठातील गैरकारभारांची उच्चस्तरीय चौकशीची मागणी
नाशिक : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातील विज्ञान व तंत्रज्ञान अभ्यासक्रमामध्ये भ्रष्टाचार झाल्याचे समोर आले असून विद्यापीठाच्या बी.एससी. अभ्यासक्रमाची पुस्तके तयार न करताच लाखो ...
राजस्थानमधील रूग्णालयात ८१ बालकांचा मृत्यू; चौकशीचे आदेश
जयपूर : राजस्थानमधील बांसवारा येथील महात्मा गांधी रूग्णालयातील सुमारे ८१ बालकांचा मृत्यू झाला. कुपोषणामुळे या बालकांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात येत आहे. राजस्थान सरकारने ...
मराठा मोर्चात आलेले 98 टक्के लोक भाबडे; इतरांना राजकारण करायचंय होत – राज ठाकरे
मराठा मोर्चात आलेले ९८ टक्के लोक हे भाबडे होते तर इतरांना मोर्चाचे केवळ राजकारण करायचं होत असा आरोप राज ठाकरे यांनी केला आहे. ब्राम्हण ...
भाजपशी काडीमोड घेतल्यानंतर राजू शेट्टींना काँग्रेस-राष्ट्रवादी शिवाय पर्याय नाही ?
मुंबई: राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून बाहेर पडलेल्या खा . राजू शेट्टींच्या नेतृत्वाखालील स्वाभिमानी शेतकरी संघटनेला आता शिवसेना किंवा काँग्रेस – राष्ट्रवादी आघाडी यांच्यापैकी एकाचा पर्याय ...
खासदार संभाजी राजेंना केंद्रात मंत्रीपद ?
केंद्र सरकारचा बहुचर्चित मंत्रीमंडळ विस्तार रविवारी म्हणजेच ३ सप्टेंबर रोजी होण्याची शक्यता सूत्राकडून देण्यात आली आहे. या विस्तारत महाराष्ट्रामधून नुकतेच राष्ट्रपती नियुक्त खासदार झालेले ...
जनतेतून सरपंचाची थेट निवड; सरपंचासाठी स्वतंत्र मतपत्रिका, वाचा काय आहेत निकष.
सोलापूर : नोव्हेंबर महिन्यात जिल्ह्यातील २५६ ग्रामपंचायत निवडणुका होत आहेत. प्रथमच ग्रामपंचायत निवडणुकीत जनतेतून थेट सरपंचाची निवड होणार आहे. यासाठी आयोगाने स्वतंत्र यंत्रणा राबवण्याच्या ...
विदयार्थ्यांनी अवांतर वाचनावर भर द्यावा – राजेंद्र सरग
पुणे : पत्रकारिता क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी विद्यार्थांनी अवांतर वाचन तसेच लिखाणाला जास्त महत्व द्यावे. शुध्दलेखन व शब्दांचा योग्य व प्रभावी वापर केल्यास विद्यार्थी पत्रकारितेच्या क्षेत्रात ...
जिल्हा मध्यवर्ती बँकेला ६२ कोटींचा तोटा
सोलापूर : शेतकरी कर्जमाफीतून जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला सुमारे ४०० कोटी रुपयेे मिळतील. त्यामुळे पुढील वर्षी बँँकेला नफा होईल, अशी माहिती अध्यक्ष राजन पाटील ...
चाचण्या पूर्ण नसताना ‘शिरापूर’चे जलपूजन ; मंत्री महोदयांच्या गाडीने उडालेला धुरळा जागेवर बसताच प्रशासनाने उपसा केला बंद…
अहमदनगर : जलपूजनाचा कार्यक्रम होताच शिरापूर उपसा बंद करण्यात आला आहे. प्रशासन आता याबाबत तांत्रिक कारणे पुढे करत आहे. योजना चाचणी अवस्थेत असताना प्रशासन ...