Maharashtra
ब्रिज पडत असल्याच्या अफवेने एल्फिन्स्टन रोड स्टेशनवर चेंगराचेंगरी,पंधरा जण ठार
कायम प्रवाशांची वर्दळ असणाऱ्या एल्फिन्स्टन आणि परेल रेल्वे स्थानकाला जोडणाऱ्या पुलावर अचानक चेंगराचेंगरी झाली आहे. यामध्ये श्वास गुदमरुन 15 जणाचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. ...
चंद्रकांत दादांचेही गंडो गयो छे; सामनातून चंद्रकांत पाटलांवर निशाना
सध्या रस्त्यावर असो कि सामनामधून रोज शिवसेनेकडून भाजपला टार्गेट केल जात आहे. त्यातच शिवसेनेने सरकारविरोधात आंदोलन करून स्वतःचेच हसे करून घेतल्याच महसूलमंत्री चंद्रकांत पाटील ...
भाजप सरकारविरोधात मदन पाटील युवा मंचची पोस्टरबाजी
सांगली : विविध जीवनाश्यक वस्तूंची वाढती महागाई, दररोजची इंधन दरवाढ, काळा पैसा व नोटाबंदी यासह सर्वच निर्णयामुळे सर्वसामान्य जनता मेटाकुटीस आली आहे. सर्वसामान्यांचा हा ...
‘आज आपल्या सरस्वतीचा वाढदिवस!’; राज ठाकरेंकडून लतादीदींनी शुभेच्छा
मुंबई : भारतरत्न लता मंगेशकर यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी आपल्या खास शैलीत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. आपल्या अधिकृत फेसबुक खात्यावरून राज ...
सिंधुताई सपकाळ यांच्या हस्ते ९ महिलांचा सत्कार
मुंबई : आपल्या कर्तृत्वावर विविध क्षेत्रात ठसा उमटविणा-या महिलांचा ज्येष्ठ समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सिंधुताई सपकाळ यांच्या हस्ते ९ महिलांना ...
दसरा मेळाव्याचा नवीन अध्याय आता थेट भगवान बाबांच्या जन्मभूमीतून
वेबटीम: भगवान गडावर दसरा मेळावा घेण्यावरून ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे आणि महंत नामदेव शास्त्री यांच्यात यंदाही मोठा वादंग रंगला आहे. त्यातच आज जिल्हा प्रशासनाने ...
शेतकऱ्यांच्या बिकट परिस्थितीला युती सरकारच जबाबदार- पगार
चांदवड :- सध्याच्या परीस्थित शेतकरी हाच स दुखी घटक असून शेतकऱ्यांच्या बिकट परिस्थितीला केंद्र व राज्यातील भाजप – शिवसेना युती सरकारच जबाबदार असल्याचा आरोप ...
विनोद तावडेंच्या कार्यालयात चालते टक्केवारी; राष्ट्रवादी प्रवक्ते नवाब मालिकांचा आरोप
आधीच वेगवेगळ्या कारणांमुळे अडचणीचा सामना करावा लागत असलेले राज्याचे अल्पसंख्यांक तसेच शिक्षणमंत्री विनोद तावडे हे पुन्हा एकदा अडचणीत आले आहेत. मात्र यावेळी कारण आहे ...
विद्यापीठ अधिसभा निवडणुकीचा नारळ फुटला
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पदवीधर अभिसभा (सिनेट) निवडणुकीसाठी जयकर ग्रुप परिवर्तन पॅनल कडून आज अनिकेत कॅन्टीन ला पत्रकार परिषद घेऊन प्रचाराचा नारळ ...
केंद्र सरकार करणार तब्बल 20 लाख पदांसाठी मेगा भरती
सध्या मोदी सरकारवर वेगवेगळ्या कारणांनी टीका केली जात आहे. त्यातच नोटबंदीनंतर अनेकांना आपली नौकरी गमवावी लागली आहे. त्यामुळे देशात रोजगाराची संधी नसल्याची टीका होत ...