Maharashtra

अण्णा हजारे पुन्हा एकदा आंदोलन करणार; सुरुवात राजघाटपासून?

जन लोकपाल कायदा देशात लागू करण्यात यावा यासाठी जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी मोठे जनआंदोलन उभारले होते. या आंदोलनानंतर देशात लोकपाल कायदा लागू देखील ...

ज्येष्ठ साहित्यिक आणि पत्रकार ह. मो. मराठे यांचे निधन

मराठी साहित्य क्षेत्रात वेगळ्या धाठणीचे म्हणून ओळखले लेखक आणि पत्रकार ह. मो. मराठे याचं आज पुण्यात दीर्घ आजाराने निधन झाले. ते 77 वर्षांचे होते. ...

‘माझे असत्याचे प्रयोग’, राज ठाकरेंच्या कुंचल्यातून पुन्हा मोदींवर फटकारे

वेबटीम: आज देशभरात राष्ट्रपिता महात्मा गांधींची जयंती साजरी केली जात आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महात्मा गांधीजींच्या जयंती निमित्त आपल्या कुंचल्यातून चित्र रेखाटले ...

आता उद्धव ठाकरे बाहेर पडल्यास सरकारला फरक पडत नाही – रामदास आठवले

पुणे : नारायण राणे यांनी आजच आपल्या नवीन पक्षाची घोषणा केली आहे. आता राणे हे एडीएमध्ये येणार असल्याचे संकेत मिळत आहेत. दरम्यान नारायण राणे ...

रामदास आठवले म्हणतात ‘हातभट्टीची पिण्यापेक्षा रम’बरी

आपल्या अजबगजब विधानांमुळे कायम चर्चेत असणारे नाव म्हणजे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले. आज असाच अनोखा सल्ला त्यांनी दलित समाजातील तरुणांना दिला. दलित ...

कीटक नाशकाच्या फवारणीमुळे 18 जणांचा मृत्यू

संदेश कान्हु, (जिल्हा प्रतिनिधी) यवतमाळ.जिल्ह्यात कापूसाच्या उभ्यापिकावर बोडअळी ,गुलाबी बोडअळी, मलीबगचे प्रचन्ड हल्ला रोखण्यासाठी प्रोफेक्स सुपर वा पोलो या सारख्या अतिविषारी ‘कीटकनाशकाच्या फवारणीमुळे या ...

दसरा मेळाव्यावरून परतणाऱ्या शिवसैनिकांनी घेतली कृष्णकुंज वर ‘राज’भेट

मुंबई : राज ठाकरे आणि शिवसैनिकांच्या नात्याची चर्चा नेहमीच होत असते. याचीच प्रचीती काल पुन्हा आली. त्याच झाल अस की,शिवसेनेचा दसरा मेळावा संपल्यावर शिवतीर्थाहून ...

नारायण राणेंनी पक्ष स्थापनेची घोषणा करताच ‘एनडीए’त येण्याचं आमंत्रण ?

कॉंग्रेसला सोडचिट्टी दिल्यांनतर नारायण राणे यांनी आज ‘महाराष्ट्र स्वाभिमान’ या नवीन पक्षाची स्थापना केली आहे. यानंतर आता पक्ष स्थापनेच्या अवघ्या काही तासांतच त्यांना भाजप ...

शिर्डी विमानतळाचे राष्ट्रपतींच्या हस्ते झाले लोकार्पण

शिर्डी:- बहुप्रतीक्षित शिर्डी विमानतळचे अखेर आज राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. कार्यक्रमास राज्याचे राज्यपाल सी. विद्यासागर राव, केंद्रीय हवाई मंत्री पी.अशोक ...

बीटी कापसाच्या मान्यतेबाबत पुनर्विचार व्हावा ; सदाभाऊ खोत यांचे केंद्रीय कृषिमंत्र्यांना पत्र

मुंबई : “बीटी कापसाचे वाण शेंदरी बोंड अळीला बळी पडत असून, शेंदरी बोंड अळीच्या विरोधातील प्रतिकारक्षमता कमी झाल्याचे निरीक्षण नागपूर येथील केंद्रीय कापूस संशोधन ...

📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!