Maharashtra

संत्र्याचा मिरकबहार हंगाम सुरू

पुणे : पिवळ्या, हिरव्या रंगाचे, गोड आंबट चवीच्या आणि आकाराने मोठ्या असलेल्या मिरकबहार संत्र्यांचा हंगाम सुरु झाला आहे. पंधरा दिवसांपासून या संत्र्याची आवक सुरू ...

आर्थिक व्यवहार ऑनलाईन न केल्याचा ठपका ठेवत कारणे दाखवा नोटीस

पुणे : आर्थिक व्यवहार ऑनलाईन न केल्याचा ठपका ठेवत राज्य शासनाने पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाला कारणे दाखवा नोटीस बजावली असून तुमचे संचालक ...

दिवाळीत एसटी कर्मचारी संपावर

पुणे : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगातील वेतनश्रेणी, वेतन निश्चिती, विविध भत्ते व सेवा सवलती मिळाव्यात यासाठी ऐन दिवाळीत ...

विद्यार्थांच्या पट संख्येवर ठरणार मुख्याध्यापकांचे पद

वेब टीम : मुख्याध्यापकांचे पद आता पट संख्येवर अवलंबून असणार आहे. राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने हा महत्वपूर्ण निर्णय घेतला असून प्राथमिक ते उच्च प्राथमिक ...

गुजरातमध्ये मिळणार पेट्रोल – डिझेल स्वस्त

वेब टीम :देशभर पेट्रोल डिझेलच्या किमती वाढल्याने नागरिक हैराण असताना गुजरात सरकारनं नागरिकांना खुशखबर दिलीय.पेट्रोल डिझेलवरील व्हॅट कमी करण्याचा महत्वपूर्ण निर्णय गुजरातचे मुख्यमंत्री विजय ...

वीरेंद्र तावडेचा जामीन अर्ज फेटाळला: तावडे डॉ. नरेंद्र दाभोळकर हत्याप्रकरणातील आरोपी

पुणे: अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणातील आरोपी वीरेंद्र तावडेचा जामीन अर्ज पुण्यातील न्यायालयाने फेटाळून लावला. आता याप्रकरणाची सुनावणी २४ ...

अन धावत्या कॅबमध्येच महिलेने दिला गोंडस बाळाला जन्म

पुणे: अनेक वेळा आपण रेल्वे, बस, किवां रिक्षा यामध्ये प्रसुती झाल्याचे वाचले असेल.आता बस, रिक्षाची जागा कॅबने घेतली आहे. पुण्यामध्ये एक वेगळी घटना घडली ...

आज शांततेत आलोय पुढचा मोर्चा शांततेत निघणार नाही: राज ठाकरे

वेबटीम: येत्या पंधरा दिवसांत मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या फूटओव्हर ब्रिजवरील फेरीवाल्यांना हटवल नाही, तर सोळाव्या दिवशी मनसैनिक त्यांना हटवतील असा सज्जड इशारा मनसे अध्यक्ष ...

 वीज घालवून काही होणार नाही  विरोधाचा सूर्य उगवणारचं :राज ठाकरे 

एल्फिन्स्टन चेंगराचेंगरीत 23 जणांचा मृत्यू झाल्यानंतर मनसेच्या वतीने आज संताप मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते मात्र राज्यातील बहुतांश भागातील विद्युत पुरवठा बंद असल्याने राज ...

सुरक्षा व्यवस्था हायटेक झाली, शिक्षण व्यवस्था कधी होणार?

पुणे : सावित्राबाई फुले विद्यापीठातील सुरक्षा व्यवस्था हायटेक करण्याचा निर्णय विद्यापीठाकडून घेण्यात आला. मात्र सध्या परीक्षा विभागातील गोंधळ तसेच शैक्षणिक प्रश्न कधी सुटतील आणि ...

📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!