Mumbai

आंबेडकरी संघटनांचा महाराष्ट्र बंद मागे- प्रकाश आंबेडकर

टीम महाराष्ट्र देशा :  देशातील काही हिंदू संघटना देशात गोंधळ निर्माण करण्यासाठीच आहेत. काही हिंदू संघटना अराजकता माजवण्याचा प्रयत्न करत आहेत असे प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार ...

2018 मध्ये या नवीन जोड्या प्रेक्षकांना भेटणार

टीम महाराष्ट्र देशा :  2017 मध्ये सिल्व्हर स्क्रिनवर अनेक नवीन जोड्या आपल्याला रोमान्स करताना दिसल्या. आता नवीन वर्षातसुद्धा मोठ्या पडद्यावर अनेक फ्रेश जोड्या प्रेक्षकांना भेटणार ...

भीमा-कोरेगाव प्रकरणातील हल्लेखोरांवर कठोर कारवाई करण्याची आठवले यांची मागणी

मुंबई : भीमा-कोरेगाव प्रकरणाची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी हल्लेखोरांवर कठोर कारवाई केली जावी अशी मागणी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली आहे. यांसदर्भात त्यांनी ...

विजयस्तंभामुळे हिंदु आणि बौद्ध धर्मात वाद होत आहेत – अजयसिंह सेंगर

मुंबई : भीमा-कोरेगाव येथे असलेला विजयस्तंभामुळे हिंदु आणि बौद्ध धर्मात वाद होत आहेत. त्यामुळे समाजात तणावाची परिस्थिती निर्माण होत आहे. या परिस्थितीवर मात करण्यासाठी ...

खा. छत्रपती संभाजींचे नागरिकांना कायदा हातात न घेण्याचे आव्हान

मुंबई : भीमा कोरेगाव हिंसाचारा बाबत छत्रपती संभाजी यांनी नागरिकांना शांततेचे आव्हान केले आहे. काही विघातक शक्तींकडून समाजात तेढ निर्माण केले जात असून अशा ...

स्त्री भ्रूण हत्या रोखण्यासाठी राज्य सरकार घेणार ‘आधार’ची मदत

टीम महाराष्ट्र देशा : राज्यातील स्त्री भ्रूण हत्या रोखण्यासाठी आत राज्य सरकार आधार ची मदत घेण्याच्या तयारीत आहे. मागील काही काळात राज्यातील स्त्री भ्रूण ...

कमला मिल कंपाऊंडमधील हॉटेल्सचे मालक हे ‘बाळराजें’चे जिवश्च कंटच्च मित्र- राधाकृष्ण विखे

टीम महाराष्ट्र देशा: मुंबईतील लोअर परेल भागातील कमला मिल कम्पाऊंडमध्ये मोजोस रेस्टॉरंटला लागलेल्या आगीत 14 जणांचा बळी गेला आहे. याठिकाणी असलेल्या बेकायदेशीर बांधकाम करणाऱ्या ...

नितेश राणे ठोकणार मुंबई महापालिकेला ‘टाळे’

टीम महाराष्ट्र देशा: कमला मिल कम्पाऊंडमध्ये लागलेल्या आगीमुळे आता राजकीय वातावरण पेटलं आहे. या आगीच्या कारणावरून शिवसेना आणि मुंबई महापालिकेच्या ढिसाळ कारभारावर विरोधकांकडून जोरदार ...

ठाणे : महापौरांच्या स्थगिती आदेशानंतरही चालक भरतीचा निकाल प्रसिद्ध

ठाणे : सभागृहामध्ये घेतलेल्या निर्णयांच्या विरोधात जाऊन काम करण्याची प्रवृत्ती प्रशासनामध्ये बळावली आहे. लोकांनी ज्या नगरसेवकांना सभागृहामध्ये पाठवले आहे त्या सभागृहाचे महत्वच प्रशासनाकडून कमी ...

‘मुंबईच्या लोकसंख्येवर नियंत्रन ठेवायला हव’; हेमामालिनींचा मनसेच्या सुरात सूर

टीम महाराष्ट्र देशा: मुंबईची लोकसंख्या प्रचंड वाढली असून मुंबईच्या बाहेर आणखी एक मुंबई उभी राहणे गरजेच आहे. मात्र मुंबईतच आणखी एक मुंबई उभी राहत ...

📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!