Mumbai
जीवे मारण्याच्या धमकीनंतर सलमानच्या सुरक्षेत केली वाढ
मुंबई : अभिनेता सलमान खानला जीवे मारण्याची धमकी दिलीय. गोरेगावच्या सेटवर जाऊन काही तरुणांनी सलमानला धमकावल्याच समोर आल आहे. राजस्थानच्या एका गँगरस्टनं सलमानला धमकावल्याचा ...
मिलिंद एकबोटे आणि मनोहर भिडे हे मात्र मोकाट ; सचिन सावंत
मुंबई: भीमा कोरेगाव येथे झालेल्या दगफेकीनंतर प्रकाश आंबेडकर यांनी महाराष्ट्र बंद ची घोषणा केली होती. त्या दरम्यान राज्यात अनेक ठिकाणी हिंसाचार झाला. दगफेक व ...
मुख्यमंत्री पुन्हा एकदा हेलिकॉप्टर अपघातातून बचावले.
मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेलिकॉप्टर अपघातांचे सत्र सुरूच आहे. मुख्यमंत्री गुरूवारी भाईंदरमध्ये विकासकामांच्या उद्घाटन कार्यक्रमाला असतांना त्यांच्या हेलिकॉप्टरचा अपघात थोडक्यात बचावले. भाईंदरमध्ये एका ...
‘महाराष्ट्र बंद’दरम्यान महिला पोलीस कर्मचाऱ्याचा विनयभंग
टीम महाराष्ट्र देशा- चेंबूर नाका येथे कर्तव्यावर असलेल्या एका महिला पोलीस शिपायाचा काही आंदोलकांनी विनयभंग केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा ...
मानसी नाईकच्या फोटोवर लाईक आणि कमेंट्स पाऊस
टीम महाराष्ट्र देशा : मानसीने नुकताच तिच्या इन्सटाग्रामवर तिचा एक बोल्ड फोटो शेअर केला आहे. त्यात तिने सोनेरी रंगाची बिकीनी घातलेली आहे. फोटोमध्ये मानसी फार ग्लॅमरस ...
थेट निवडलेल्या नगराध्यक्षांना आता विशेष अधिकार लाभणार
मुबंई : राज्यात नगराध्यक्षांच्या निवडीसाठी थेट निवडणुकीचे तत्त्व स्वीकारले असून त्यानुसार निवडणुकाही झाल्या आहेत. या नवनिर्वाचित नगराध्यक्षांना वित्तीय अधिकार आणि स्थैर्य देण्यासह त्यांच्या कारभारात ...
पुण्यात अवघ्या एक हजार रुपयांत तरुणाची विक्री
पुणे- उत्तर प्रदेशातील एका तरुणाची पुण्यात अवघ्या एक हजार रुपयांत विक्री करण्यात आली असून त्याला भीक मागण्यास भाग पाडल्याची माहिती समोर आली आहे. अनूप ...
त्या सहा नगरसेवकांचा दोन दिवसांत फैसला
टीम महाराष्ट्र देशा: कोकण आयुक्त आज किंवा उद्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतून शिवसेनेत प्रवेश केलेल्या मुंबईतील सहा नगरसेवकांचा फैसला देण्याची शक्यता आहे. शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर ...
तरंगत्या हॉटेलला उच्च न्यायालयाने परवानगी नाकारली
मुंबई – मरिन ड्राईव्हजवळील समुद्रात प्रस्तावित तरंगत्या हॉटेलला उच्च न्यायालयाने आज परवानगी नाकारली. हेरिटेज समितीनेही या प्रस्तावाला विरोध दर्शवला होता. त्याच धर्तीवर मुंबईच्या सागरी ...
राज्या बाहेरील ऊस गाळपास बंदी; मंत्रिमंडळाचा निर्णय
मुबंई / लातूर : निसर्गाच्या कृपेने गत दोन वर्षांपासून मोठ्या प्रमाणात पर्जण्यमान झाले आहे. याचा लाभ शेतकर्यांनी घेत मोठ्या प्रमाणात ऊसाची लागवड केली आहे. ...