India
बारामती मतदारसंघातून भाजप जिंकले तर राजकारणातून निवृत्ती घेईन : अजित पवार
टीम महाराष्ट्र देशा : लोकसभेसाठी आज देशभरात तिसऱ्या टप्यातील मतदान चालू आहे. या टप्यात राज्यातील लक्षवेधी ठरणाऱ्या बारामती लोकसभा मतदार संघाचा देखील समावेश आहे. ...
सायकलसमोरील बटण दाबण्याच्या सूचना करणाऱ्या कर्मचाऱ्याला भाजप कार्यकर्त्यांनी दिला चोप
टीम महाराष्ट्र देशा- मुरादाबादमधील बूथ क्रमांक २३१ मध्ये तैनात असलेल्या निवडणूक कर्मचाऱ्याने मतदारांना समाजवादी पक्षाचे चिन्ह असलेल्या सायकलसमोरील बटण दाबण्याच्या सूचना केल्याचा धक्कादायक प्रकार ...
मतदारांचे वोटर आयडी दहशतवाद्यांच्या आयईडीपेक्षा शक्तिशाली – मोदी
टीम महाराष्ट्र देशा: लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्यातील मतदान आज पार पडत आहे, देशभरातीलं १७७ लोकसभा मतदारसंघात मतदान सुरु आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अहमदाबादमध्ये ...
महाराष्ट्रातील १४ तर देशातील ११७ जागांसाठी आज मतदान, महाराष्ट्रात अटीतटीच्या लढती
टीम महाराष्ट्र देशा: लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्यातील मतदानाला आज सकाळी सात वाजता सुरुवात झाली आहे, महाराष्ट्रातील १४ जागांसह देशातील ११७ लोकसभा मतदारसंघात आज मतदान ...
अल्बमध्ये नाचणाऱ्यांनी मला सांगू नये, राज ठाकरेंनी उडवली फडणवीसांची खिल्ली
टीम महाराष्ट्र देशा : या लोकसभा निवडणुकीत मनसे ने प्रत्यक्षरित्या भाग न घेता भाजप विरोधी प्रचाराचा दणका लावला आहे. त्यामुळे भाजप नेते आणि राज ...
माफीनाम्यानंतर देखील राहुल गांधी म्हणतात चौकीदार चोर आहे की नाही, हे आता जनताच ठरवेल
टीम महाराष्ट्र देशा : ‘चौकीदार चोर है’ हे न्यायालयानंही मान्य केलंय, असं वक्तव्य केल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयानं काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना अवमान नोटीस बजावली ...
नातवाचे गुण सांगितले तर पवारांना ‘शॉक’ बसेल : आंबेडकर
टीम महाराष्ट्र देशा : शरद पवारांवर निशाणा साधत वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी पवारांवर जोरदार टीका केली .‘‘शरद पवारांनी मला घाबरुनच माढ्यातून ...
चार दोन खासदारांवर पंतप्रधानपद कसे शक्य आहे ? जानकरांनी उडवली पवारांची खिल्ली
टीम महाराष्ट्र देशा : शरद पवार यांची पंतप्रधान होण्याची इच्छा आहे. मात्र चार दोन खासदारांवर पंतप्रधानपद कसे शक्य आहे हो ? पुढे मागे आमच्या ...
मानसिक संतुलन ढासळल्याने अजित पवार उद्धटपणाची वक्तव्य करत आहेत : विजय शिवतारे
टीम महाराष्ट्र देशा : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्यातील मतदानाला आता अवघे काही तास उरले आहेत. तत्पूर्वी काल सायंकाळी तिसऱ्या टप्यात मतदान होणाऱ्या मतदारसंघातील प्रचाराच्या ...
‘जो पर्यंत मोदी आहे तो पर्यंत आदिवासींच्या जमिनी सुरक्षित राहतील’
टीम महाराष्ट्र देशा : पहिल्या दोन टप्यातील मतं मतपेटीत बंद झाले आहे तर मंगळवारी तिसऱ्या टप्यातील मतदान देखील पार पडणार आहे. त्यामुळे आता सर्वच ...