India
शत्रुघ्न सिन्हा यांची उमेदवारी रद्द करण्याची कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांची मागणी
टीम महाराष्ट्र देशा- शत्रुघ्न सिन्हा हे राजदचे अध्यक्ष लालू प्रसाद यादवांचे दलाल आहेत, असा आरोप काँग्रेस कार्यकर्त्यांनी केला आहे. शत्रुघ्न सिन्हा यांच्या उमेदवारीवर नाराज ...
हाफ चड्डीची फुल्ल पॅन्ट झाली म्हणजे माणसाला अक्कल येतेच असे नाही – धनंजय मुंडे
उरण : राज्याचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी आज मावळ मतदारसंघाचे उमेदवार पार्थ पवार यांच्या प्रचारार्थ उरण येथील ( कोप्रोली नाका ) सभेस संबोधित ...
साध्वीला पर्यायी उमेदवार मिळाला , भाजपचा दिग्विजयसिंहांच्या विरोधात ‘प्लॅन बी’ तयार
टीम महाराष्ट्र देशा : भोपाळ लोकसभा मतदारसंघाच्या भाजप उमेदवार आणि मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर हिच्या हेमंत करकरे बाबतच्या बेलगाम वक्तव्यामुळे साध्वी ...
ईव्हीएम हॅक करून मतदान प्रक्रियेवर परिणाम केला जाऊ शकतो : शरद पवार
टीम महाराष्ट्र देशा : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यासाठी आज मतदान पार पडत आहे. आता पर्यंत राज्यात पारदर्शी मतदान पार पडले आहे. मात्र राज्यातील ज्येष्ठ ...
बारामतीमध्ये इतिहास घडणार, परिवर्तन अटळ आहे : कांचन कुल
टीम महाराष्ट्र देशा – कार्यकर्त्यांच्या व सर्वसामान्य जनतेच्या जीवावर यावर्षी बारामतीमध्ये इतिहास घडणार आहे.संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहीलेल्या या निवडणुकीमध्ये परिवर्तन अटळ आहे असा ...
वाराणसी मतदारसंघाच्या उमेदवारीबाबत आम्ही काही काळ सस्पेन्स ठेवणार आहे : राहुल गांधी
टीम महाराष्ट्र देशा : देशात लोकसभा निवडणुकीच्या मतदानाला सुरवात झाली असून काही ठिकाणी जनमत देखील मतपेटीत बंद झाले आहे. देशाचा मुख्य मतदारसंघ म्हणून मानल्या ...
उद्धव ठाकरे यांच्या विरोधात अटक वॉरंट आदेश ?
टीम महाराष्ट्र देशा : शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे अडचणीत येण्याची शक्यता आहे. मराठा क्रांती मोर्चा कडून उद्धव ठाकरे यांच्या विरोधात अटक वॉरंट आदेश ...
लग्नाप्रमाणे मतदानही महत्वाचे, नववधूचे आधी मतदान नंतर लग्न
पुणे: लोकसभा निवडणुकीच्या मतदानाचा उत्साह देशभरात पहायला मिळत आहे. पुण्यामध्ये नववधू लग्नाप्रमाणे मतदानही महत्वाचे मानत मतदान केल्यानंतर लग्नाच्या बोहल्यावर चढली आहे. पुण्यात श्रद्धा भगत ...
दुपारपर्यंत राज्यात सरासरी ३५ टक्के मतदान, कोल्हापुरात सर्वाधिक ४२ तर पुण्यात २७ टक्के
टीम महाराष्ट्र देशा : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यासाठी आज मतदान पार पडत आहे, सकाळी उत्साहात सुरू झालेल्या मतदानाला दुपारपर्यंत काहीसा ब्रेक लागल्याचं दिसत आहे. ...
‘बारामती कालही आमची होती… आजही आमची आहे… आणि उद्याही आमचीच राहील’
टीम महाराष्ट्र देशा – ‘बारामती कालही आमची होती… आजही आमची आहे… आणि उद्याही आमचीच राहील’ असा विश्वास राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार यांनी व्यक्त ...