Health
युद्ध जिंकणारच : आतापर्यंत राज्यात ३० हजार १०८ रुग्ण ठणठणीत बरे होऊन परतले घरी
मुंबई : राज्यात आज ७७९ रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात ३० हजार १०८ रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. दरम्यान, आज कोरोनाच्या २३६१ ...
धारावीतील ऑक्सिजन सुविधायुक्त २०० खाटांचे विशेष रुग्णालय उद्यापासून होणार कार्यान्वित
मुंबई : मुंबईतल्या घनदाट लोकवस्तीचा भाग असलेल्या धारावी येथील महाराष्ट्र नेचर पार्कजवळ ऑक्सिजन सुविधायुक्त २०० खाटांचे कोरोना रुग्णालय उभारण्यात आले आहे. या रुग्णालयाला आज ...
दिलासादायक : कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण साडेतीन पटीने वाढले
मुंबई : राज्यामध्ये कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण मार्चच्या तुलनेत मे मध्ये सुमारे साडेतीन पटीने वाढून ४३.३५ टक्के एवढे झाले आहे. गेल्या तीन महिन्यांची ...
सहा वर्षीय चिमुरडीची झुंज यशस्वी, कोरोनाला केले चारीमुंड्या चीत
अहमदनगर : आजीसह मुंबईहून कर्जत तालुक्यातील राशीन येथे आलेली सहा वर्षीय चिमुरडी कोरोनाचा लढा यशस्वीपणे लढून आणि त्याच्यावर मात करुन सुखरुप घरी परतली आहे. ...
रिक्षाचालकाच्या डोक्यावर पडलं फणस, उपचारांसाठी दवाखान्यात गेल्यावर समोर आलं भलतंच
कारसगोड : देशात कोरोनाची प्रकरणे वाढत आहेत. शहरापासून ते गावापर्यंत आता कोरोनाचे रुग्ण सापडत आहेत. अनेक रुग्ण असे देखील आहेत ज्यांना कोरोना होऊन देखील ...
आरोग्याचा ‘प्रवरा पॅटर्न’ कोरोनाच्या लढ्यात संपूर्ण राज्यात ठरतोय लक्षवेधी
लोणी : राज्यात कोरोनाचा प्रभाव वाढत असताना शिर्डी मतदार संघात कोरोना नियंत्रित ठेवण्यासाठी केलेल्या एकत्रित प्रयत्नांमुळे कोरोना संकटाच्या लढ्यातील आरोग्याचा ‘प्रवरा पॅटर्न’ आता राज्यात ...
#corona : उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोना सक्रीय, एकूण रुग्णसंख्या 35 वर
तुळजापूर – उस्मानाबाद जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत शनिवारी विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेच्या प्रयोगशाळेत उस्मानाबाद जिल्हयातील 47 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यापैकी ...
‘पाणी उकळून पिणे, पावसात न भिजणे अशा गोष्टी कराव्याच लागतील’
मुंबई : संकटाच्या काळात राजकारण न करता मदत करणे हा महाराष्ट्राचा संस्कार आहे तो आपण पाळत असून त्यावर अधिक भाष्य न करता आपण आजघडीला ...
सीमेवर कोरोना रोखणा-या सरपंच उपसरपंच पोलिस पाटलांचा प्रमाण पञ देवुन सन्मान
तुळजापूर : उस्मानाबाद सोलापूर जिल्हयाच्या हद्दीवर निलेगाव केशेगाव खानापूर या गावातील सरपंच उपसरपंच व पोलिस पाटील यांनी गावचा व आजूबाजूच्या गावचा सीमा बंद करुन ...
अजूनही धोखा टळलेला नाही, छुप्या मार्गाने जिल्हयात प्रवेश केल्यास कारवाई करणार : जिल्हाधिकारी
गडचिरोली : आत्तापर्यंत जिल्हयात आलेल्या 48777 प्रवांशांची प्राथमिक तपासणी पूर्ण झाली असून त्यापैकी संभावित 576 जणांचे कोरोना अहवाल निगेटिव्ह आले आहेत. गेल्या आठवडाभरात मुंबई ...