Health
औरंगाबादकरांसाठी आनंदाची बातमी, कोरोना रुग्ण संख्या ५० पेक्षा कमी, मृत्यू दरातही लक्षणीय घट
औरंगाबाद : कोरोनाच्या पहिल्या लाटेपेक्षा कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मृत्यूचे प्रमाण जास्त होते. त्यामुळे सर्वांचीच चिंता वाढवली होती. हळूहळू कोरोना रुग्ण संख्येत घट होत होती. ...
कृषी उत्पन्न बाजार समितीने जपली सामाजिक बांधिलकी; १० व्हेंटिलेटर विलासराव देशमुख शासकीय संस्थेला सुपूर्द
लातूर: लातूर उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीने सामाजिक बांधिलकी जपतली आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रदुर्भावाच्या पार्श्वभूमीवर आज दि. ९ जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात एकूण १० ...
औरंगाबादकरांनो नियम पाळा, अन्यथा पुन्हा निर्बंध! मनपा आयुक्तांचा इशारा
औरंगाबाद : शहरात सोमवार (दि.७ )पासून सर्व निर्बंध शिथील करण्यात येऊन सर्व व्यवहार सुरळीत सुरू झाले आहेत. मात्र यापुढे आता दर गुरूवारी पॉझिटिव्ही रेट ...
औरंगाबादकरांनो नियम पाळा, अन्यथा पुन्हा निर्बंध! मनपा आयुक्तांचा इशारा
औरंगाबाद : शहरात सोमवार (दि.७ )पासून सर्व निर्बंध शिथील करण्यात येऊन सर्व व्यवहार सुरळीत सुरू झाले आहेत. मात्र यापुढे आता दर गुरूवारी पॉझिटिव्ही रेट ...
घाटीत महिलांसाठी ऑक्सिजनसुविधेसह ४० खाटांचा नवीन वॉर्ड
औरंगाबाद : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (घाटी) येथील जुन्या वॉर्ड क्रमांक चारचे नूतनीकरण करुन अद्यावत अशा प्रकारच्या ४० ऑक्सिजन असलेल्या खाटांचा स्वतंत्र नवीन ...
औरंगाबादेत बेघर, दिव्यांगांच्या लसीकरणास गती, दोन दिवसात ‘एवढ्या’ जणांचे लसीकरण
औरंगाबाद : कोरोना प्रतिबंधासाठी शहरातील बेघर, भिकारी, निराश्रित लोकांचे लसीकरण करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. ही मोहीम राबवण्यासाठी पालिकेची पथके तयार करण्यात आली ...
औरंगाबादेत आत्तापर्यंत म्युकरमायकोसिसचे १०० बळी, प्रशासन सतर्क!
औरंगाबाद : म्युकरमायकोसिसमुळे शहरात मृत्यूचे आकडे वाढतच आहेत. मंगळवारी (दि.८) आणखी दोन जणांचा मृत्यू झाला. गेल्या काही दिवसात या आजाराने मृत्यू झालेल्याचा १०० शंभरवर ...
“एक देश, एक किंमत – लसीकरणासाठी” असं का नाही?, मनसेचा सवाल
मुंबई : कोरोना लसीकरणावरुन देशातील राजकारण अजूनही थांबलेले नाही. केंद्र सरकारने सर्वांना मोफत लस देण्याबाबत हात वर केले होते. त्यामुळे केंद्र सरकारवर टीका करण्यात ...
कोविड लसीकरण प्रमाणपत्रात चूक झाल्यास असे करता येणार बदल
नवी दिल्ली : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे देशात गंभीर परिस्थिती निर्माण झाली होती. या काळात कोरोना रुग्णांची संख्या ही अधिक वाढल्याने चिंता व्यक्त केली जात ...
‘माझे पाय भारतात पडताच कोरोना नष्ट होणार’, अत्याचारातील फरार नित्यानंदचा अजब दावा
नवी दिल्ली : अत्याचार प्रकरणातील फरार आरोपी नित्यानंद स्वामी नेहमी चर्चेत येण्यासाठी वादग्रस्त विधाने करत असतो. आता मात्र त्याने एक वेगळाच दावा केला आहे. ...