Health

दुसऱ्या लाटेत झालेली चूक औरंगाबाद पालिकेने सुधारली, मेल्ट्रान कोविड सेंटरमध्ये तीन प्लांटद्वारे ऑक्सिजन मिळणार!

औरंगाबाद : कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेत ऑक्सिजन अभावी अनेक रुग्णांचा मृत्यू झाला. अनेकांवर बेडसाठी वणवण फिरण्याची वेळ आली होती. मात्र आता तिसरी लाट रोखण्यासाठी ...

‘५० खाटांवरील रुग्णालयांना स्वत:ची ऑक्सिजन निर्मिती यंत्रणा असणे आता बंधनकारक’

मुंबई : गेल्या दीड वर्षांपासून आपण कोविडशी मुकाबला करीत आहोत. अजूनही कोविडची तिसरी लाट येऊ शकते असा अंदाज व्यक्त केला जात आहे. याच पार्श्वभूमीवर ...

‘५० खाटांवरील रुग्णालयांना स्वत:ची ऑक्सिजन निर्मिती यंत्रणा असणे आता बंधनकारक’

मुंबई : गेल्या दीड वर्षांपासून आपण कोविडशी मुकाबला करीत आहोत. अजूनही कोविडची तिसरी लाट येऊ शकते असा अंदाज व्यक्त केला जात आहे. याच पार्श्वभूमीवर ...

कचरा न उचलणाऱ्या रेड्डी कंपनीवर औरंगाबाद पालिका करणार का कारवाई?

औरंगाबाद : शहरातील रस्त्यांवर पडलेला कचरा न उचलल्यास रेड्डी कंपनीला पहिल्या दिवशी हजार तर दुसऱ्या दिवशी दोन हजार रुपयांचा दंड भरावा लागणार आहे. मनपा ...

कचरा न उचलणाऱ्या रेड्डी कंपनीवर औरंगाबाद पालिका करणार का कारवाई?

औरंगाबाद : शहरातील रस्त्यांवर पडलेला कचरा न उचलल्यास रेड्डी कंपनीला पहिल्या दिवशी हजार तर दुसऱ्या दिवशी दोन हजार रुपयांचा दंड भरावा लागणार आहे. मनपा ...

भगरीच्या पिठातून अकरा जणांना विषबाधा, दोघे आयसीयूत

उस्मानाबाद : आषाढी एकादशीच्या दिवशी उपवास असल्याने काही जणांनी भगर, साबुदाण्याचे मिश्रण असलेल्या पिठाच्या भाकरी खाल्ल्या. पण या पिठामुळे शहरासह ग्रामीण भागातील ११ जणांना ...

पाच दिवसांच्या प्रतीक्षेनंतर औरंगाबादेत सात हजार लसींचा साठा दाखल, लसीकरणासाठी नागरिकांची गर्दी!

औरंगाबाद : महापालिकेला जवळपास पाच दिवसांच्या प्रतीक्षेनंतर ७ हजार लसी मिळाल्या आहेत. त्यानुसार गुरुवारी शहरातील ३४ केंद्रांवर नागरिकांना केवळ दुसरा डोस मिळेल. तर पाच ...

पाच दिवसांच्या प्रतीक्षेनंतर औरंगाबादेत सात हजार लसींचा साठा दाखल, लसीकरणासाठी नागरिकांची गर्दी!

औरंगाबाद : महापालिकेला जवळपास पाच दिवसांच्या प्रतीक्षेनंतर ७ हजार लसी मिळाल्या आहेत. त्यानुसार गुरुवारी शहरातील ३४ केंद्रांवर नागरिकांना केवळ दुसरा डोस मिळेल. तर पाच ...

लसीकरण झालेले, अँटिबॉडिज असलेले वगळता ४ लाख औरंगाबादकर तिसऱ्या लाटेत होणार बाधित

औरंगाबाद : केंद्र शासनाने देशातील ४० कोटी नागरिकांना कोरोना संसर्गाच्या तिसर्‍या लाटेत बाधा होण्याची भीती व्यक्त केली आहे. त्यानुसार शहरातील सुमारे चार लाख नागरिकांना ...

कोरोनाच्या भीतीमुळे अनिश्चित काळासाठी समाज बंद करून ठेवणार का ? चंद्रकांतदादांचा राज्य सरकारला सवाल

पुणे – कोरोनाच्या भीतीमुळे अनिश्चित काळासाठी समाज बंद करून ठेवणार का, असा सवाल भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी गुरुवारी महाविकास आघाडी सरकारला ...

📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!