Agriculture
… तर देशात अराजक माजेल – अरविंद केजरीवाल
नवी दिल्ली : गेल्या अनके दिवसांपासून दिल्लीत राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांच्यामध्ये संघर्ष सुरु आहे. केंद्र सरकार विरोधात दाद मागण्यासाठी केजरीवाल यांनी काही ...
अमरावती : शेतकऱ्यांच्या खात्यात तुरीचे अनुदान जमा न झाल्याने काँग्रेसचा आंदोलनाचा इशारा
अमरावती : तुरीची शासकीय खरेदी करण्याला नकार देत शासनाने तुरीला प्रतीक्विंटल एक हजाराचे अनुदान घोषित केले आहे. आणि आठ दिवसांत अनुदान देण्याचे आश्वासन देखील ...
शेतात उतरून काम करा! शेतकऱ्याचे चॅलेंज स्वीकारत गोव्याचे मंत्री पोहचले भात लावणीला
टीम महाराष्ट्र देशा: सध्या सोशल मिडीयावर देशभरात ‘फिटनेस’ चॅलेंजचा बोलबाला सुरु आहे. थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील फिटनेस चॅलेंज स्वीकारत व्यायामाचे महत्व सांगितले ...
शेतात उतरून काम करा! शेतकऱ्याचे चॅलेंज स्वीकारत गोव्याचे मंत्री पोहचले भात लावणीला
टीम महाराष्ट्र देशा: सध्या सोशल मिडीयावर देशभरात ‘फिटनेस’ चॅलेंजचा बोलबाला सुरु आहे. थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील फिटनेस चॅलेंज स्वीकारत व्यायामाचे महत्व सांगितले ...
बेरोजगारांना सुवर्णसंधी राज्यात होणार मेगाभरती
टीम महाराष्ट्र देशा : राज्य सरकारने जाहीर केलेल्या ७२ हजार जागांच्या नोकरभरतीसाठी जोरदार हालचाली सुरु झाल्या आहेत. पहिल्या टप्यातील ३६ हजार जागांसाठी या महिनाअखेरीस सर्व ...
भाऊसाहेब फुंडकर यांच्या जाण्याने सहकार क्षेत्राचे मोठे नुकसान – अजित पवार
नागपूर : भाऊसाहेब फुंडकर यांच्या जाण्याने एका राजकीय पक्षाचे नुकसान झाले नसून त्यांच्या जाण्याने संपूर्ण सहकार क्षेत्राचे नुकसान झाले आहे. एक अजातशत्रू नेतृत्व काळाच्या ...
शेतकऱ्यांना अच्छे दिन; १४ पिकांच्या हमीभावात दीडपटीने वाढ
नवी दिल्ली : २०१९ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने देशभरातील शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतला . केंद्र सरकारने खरीप हंगामातील १४ ...
या अधिवेशनात शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यावर भर देणार – मुख्यमंत्री
नागपूर : आजपासून नागपूरमध्ये सुरु होणाऱ्या पावसाळी अधिवेशनात शेतकऱ्यांच्या समस्या व सिडको जमीन घोटाळ्यावरून सरकारला कोंडीत पकडण्याची रणनीती विरोधकांनी आखली असल्याचं पाहायला मिळत आहे. ...
शिवसेनेनं शिवबंधन नव्हे भाजपचं मंगळसूत्र बांधावे : विखे-पाटील
टीम महाराष्ट्र देशा- नाणार गेलं नाही पण शिवसेनेची अब्रू गेली.. शिवसेनेच्या रूपातली सावित्री त्यांच्याबरोबर आहे म्हणून भाजप वाचली…ते शिवबंधन बांधतात तसं स्वतःच्या गळ्यात भाजपचं ...
वृक्षलागवड बनले आहे मोठे आंदोलन – फडणवीस
ठाणे : वृक्षारोपण हा केवळ एक शासकीय कार्यक्रम नाही तर ते एक मोठे आंदोलन झाले आहे अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वन विभागाच्या ...