Agriculture

आता होणार पीक पेऱ्याची अचूक नोंद ; अधिसूचना जारी : पाशा पटेल

लातूर : पेरणीचे सूक्ष्म नियोजन आणि अचुक संकलन होण्यासंदर्भात महाराष्ट्र राज्य कृषि मूल्य आयोगाने बैठका घेऊन राज्य शासनाला सूचना केल्या होत्या. या सुचना शासनाने स्वीकारल्या ...

‘जलयुक्त’मुळे महाराष्ट्राला दुष्काळ भेडसावणार नाही – परिवहनमंत्री दिवाकर रावते

पंढरपूर : जलयुक्त शिवार, गाळमुक्त धरण आणि शेततळे या योजनांमुळे यापुढे भविष्यात महाराष्ट्राला कधीही दुष्काळ भेडसावणार नाही, असा विश्वास परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी व्यक्त ...

विश्वासघात होणार नाही यासाठी दक्षता घेणे आवश्यक : किसान सभा

मुंबई – गायीच्या दुधास प्रतिलिटर पाच रुपये दरवाढ देण्याचा निर्णय सरकारने घेतल्याने या मागणीसाठी गेली चार दिवस रस्त्यावर उतरलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार ...

गव्हाणी आणि दावणी अजून घट्ट केल्याबद्दल राजू शेट्टींच अभिनंदन

चळवळीतून आलेला नेता म्हणून, लोकांकडून पैसे गोळा करून निवडून आलेला नेता म्हणून मला राजू शेट्टींच कायम कौतुक वाटत आलंय, आणि आपुलकी सुद्धा. राजू शेट्टींच्या ...

दुधाचे आंदोलन निर्णायक टप्प्यावर ; सरकारची चोहोबाजूंनी कोंडी करण्याचा प्रयत्न होतोय यशस्वी

महाराष्ट्र राज्यात दुध उत्पादकांचे दुधदरवाढीसाठी गेली सहा ,सात महिन्यांपासून आंदोलने सुरु आहेत. परंतु खासदार राजु शेट्टींच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेने १६ जुलै पासुन सुरू केलेले ...

नारायण पाटील व जयवंतराव जगताप यांचे मनोमिलनाचे संकेत?

करमाळा : करमाळा तालुक्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले असून आमदार नारायण पाटील व माजी आमदार जयवंतराव जगताप यांचे मिनोमिलन होणार असल्याची चर्चा तालुकाभर ...

दूध उत्पादक शेतकरी आक्रमक ; सरकारचा निषेध म्हणून गाढवाला दुग्धाभिषेक

टीम महाराष्ट्र देशा : राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांनी दूध दरात प्रति लिटर पाच रुपये वाढ करण्याची मागणी केली आहे. राज्य शासन दूधाचे दर वाढवित ...

गोधन वाढल्यास शेती, समाजाला फायदा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर  : आपल्या संस्कृतीत गोमातेला पवित्र स्थान आहे. यामागे कोणतीही अंधश्रद्धा नाही. गोमाता ही तिच्या जन्मापासून ते शेवटच्या श्वासापर्यंत आपल्याला केवळ देण्याचेच काम करते. ...

मागेल त्याला शेततळे योजनेत गडचिरोलीची कामगिरी उत्तम – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर : मागेल त्याला शेततळे अंतर्गत गडचिरोली जिल्ह्याने लक्षणीय कामगिरी केली आहे. जिल्ह्यात 3662 शेततळे पूर्ण झाले. उर्वरित सर्व 5500 अर्जांना तातडीने मंजुरी द्यावी. ...

‘स्वच्छ सर्वेक्षण – ग्रामीण 2018’ ची घोषणा; महाराष्ट्रातील 340 गावांमध्ये होणार सर्वेक्षण

नवी दिल्ली : केंद्रीय पेयजल व स्वच्छता मंत्रालयाच्या वतीने “स्वच्छ सर्वेक्षण-ग्रामीण 2018” ची घोषणा करण्यात आली. हे सर्वेक्षण 1 ते 31 ऑगस्ट 2018 पर्यंत ...

📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!