Share

T20 World Cup। टीम इंडियाला मोठा झटका, ‘हा’ प्रमुख फलंदाज संघातून बाहेर

Published On: 

T20 World Cup। नवी दिल्ली : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात रविवारी ३० ऑक्टोबर रोजी टी-२० विश्वचषकातील ३० वा सामना पार पडला. पाकिस्तान आणि नेदरलँड्सला पराभूत केल्यानंतर भारतीय संघ बलाढ्य आफ्रिकन संघाला हरवण्यासाठी मैदानात उतरला. यावेळी भारतीय कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. यावेळी भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेसमोर १३३ धावांचे आव्हान दिले. या टार्गेटचा पाठलाग करत असताना दक्षिण आफ्रिकेने दणदणीत विजय मिळवला.

या सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या संघाने 19.4 षटकांत 5 गडी गमावून विजयाचे लक्ष्य गाठले. डेव्हिड मिलरने नाबाद 59 तर एडन मार्करामने 52 धावा केल्या. मात्र त्याआधी टीमला एक झटका बसला आहे. टीम इंडियाचा पुढचा सामना बांग्लादेश विरुद्ध होणार आहे. एडलेडमध्ये ही मॅच होईल. या सामन्यात टीम इंडियाला विजय मिळवणं आवश्यक आहे. त्याचवेळी या मॅचमध्ये दिनेश कार्तिक खेळणार नाहीय. त्याच्या लोअर बॅकला दुखापत झालीय.

दिनेश कार्तिकच्या जागी विकेटकीपर ऋषभ पंतच खेळणं निश्चित आहे. काल दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळताना दिनेश कार्तिकला दुखापत झाली होती. रविवारी सामना सुरु असताना दिनेश कार्तिकने दुखापतीमुळे मैदान सोडलं. त्याच्याजागी ऋषभ पंत विकेटकिपींगसाठी मैदानात उतरला. टी 20 वर्ल्ड कपमध्ये ऋषभने पहिल्यांदा ग्लोव्हज हातात घातले.

महत्वाच्या बातम्या : 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!