Share

सलमानच्या ‘भारत’ची यशस्वी घौडदौड; अवघ्या पाच दिवसात केली ‘एवढी’ कमाई

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा : बॉलीवुडचा सुपरस्टार सलमान खानचा चित्रपट ‘भारत’ चांगली कमाई करताना दिसत आहे. दिवसेंदिवस कमाईचा आलेख वाढताना पाहायला मिळत आहे. सलमान खान आणि कैटरीना कैफचा भारत चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलाच चर्चेत आहे.

सलमान खानच्या ‘भारत’ चित्रपटाने पहिल्या दिवशी- ४२.३०, दुसऱ्या दिवशी- ३१, तिसऱ्या दिवशी- २२, आणि चौथ्या दिवशी- २६ करोड एवढी कमाई केली आहे. सलमान खान, कैटरीना कैफ, आणि दिशा पटानी यांचा चित्रपट ‘भारत’ने पाचव्या दिवशी तब्बल २५-२६ करोडची कमाई केली आहे. आता हा आकडा १५० करोडपर्यंत पोहचला आहे.’भारत’ चित्रपटाने पाच दिवसात १४४ करोडची कमाई केली आहे. या चित्रपटाच्या कमाईची माहिती बॉक्स ऑफिस इंडियाने दिली.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!