Share

कोरोनामुळे होणाऱ्या नुकसानीची भरपाई म्हणून राज्य सरकारने आर्थिक पॅकेज जाहीर करावं

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : राज्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. काल याच पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ३१ मार्च पर्यंत संपूर्ण लॉक डाऊन जाहीर केला आहे तसेच गरज पडल्यास याचा कालावधी पुढेही वाढवला जाऊन शकतो असेही त्यांनी स्पष्ट केलं आहे.

यावेळी ज्यांचं पोट हातावर आहे त्यांना मालकांनी किमान वेतन द्याव असाही आवाहन त्यांनी केलं आहे. या संकटातून मार्ग काढताने  माणुसकीच दर्शन घडावं असही आवाहन त्यांनी केलं आहे.

आता भाजपचे आमदार नितेश राणे यांनी राज्य सरकारने आर्थिक नुकसानीची भरपाई म्हणून आर्थिक पॅकेज  जाहीर करावं अशी मागणी केली आहे. त्यांनी ट्वीटरवर मागणी केली आहे . ते म्हणाले,

‘इतर राज्य सरकारांप्रमाणेच महाराष्ट्र राज्य शासन मदत पॅकेजेस घोषित करीत नाही ??  प्रत्येक स्तरावर होणारी मोठी आर्थिक हानी मोठी आहे त्यामुळे सरकारने मदत करणे आवश्यक आहे.. भावनिक बोलताना लोकांना मदतीचीही गरज आहे. बंद करण्या बरोबरच मदत पॅकेज जाहीर करणे आवश्यक आहे! ‘

हेही पहा –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!